शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

सिंचन घोटाळ्यामुळे मराठवाड्याचे २७ कोटींचे नुकसान

By admin | Updated: June 15, 2014 00:57 IST

लातूर : राज्यातील सिंचन घोटाळ्यामुळे ७० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे़ त्यात मराठवाड्याचे २२ ते २७ हजार कोटी रुपयांचे नुकसान आहे़

लातूर : राज्यातील सिंचन घोटाळ्यामुळे ७० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे़ त्यात मराठवाड्याचे २२ ते २७ हजार कोटी रुपयांचे नुकसान आहे़ हे नुकसान सहजरित्या भरुन येणार नाही़ राज्यातील काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरकारने यासंदर्भातील मंत्र्यांना मात्र दोषमुक्त केले असल्याचा पलटवार भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला़पुढे भंडारी म्हणाले, राज्यातील जनतेच्या मनातील असंतोषाची भावना अजूनही निवळली नाही़ गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मात निधनाच्या धक्क्यातून कार्यकर्ते अजूनही सावरले नाहीत़ राज्य सरकारने आदर्श घोटाळा, मावळमधील गोळीबारप्रमाणेच सिंचन घोटाळ्यातही भूमिका बजावली आहे़ जालना जिल्ह्यातील बंधाऱ्यात २७०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)लातूर महानगरपालिकेच्या प्रभाग १३ मधील पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार तुषार गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज अयोग्य पध्दतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द२बातल केला आहे़ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनांची दखल घेण्यात आली नाही़ यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याबरोबरच न्यायालयातही जाणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले़ यावेळी माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, सुधीर धुत्तेकर, अविनाश कोळी यांची उपस्थिती होती़