शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

सिंचन घोटाळ्यामुळे मराठवाड्याचे २७ कोटींचे नुकसान

By admin | Updated: June 15, 2014 00:57 IST

लातूर : राज्यातील सिंचन घोटाळ्यामुळे ७० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे़ त्यात मराठवाड्याचे २२ ते २७ हजार कोटी रुपयांचे नुकसान आहे़

लातूर : राज्यातील सिंचन घोटाळ्यामुळे ७० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे़ त्यात मराठवाड्याचे २२ ते २७ हजार कोटी रुपयांचे नुकसान आहे़ हे नुकसान सहजरित्या भरुन येणार नाही़ राज्यातील काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरकारने यासंदर्भातील मंत्र्यांना मात्र दोषमुक्त केले असल्याचा पलटवार भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला़पुढे भंडारी म्हणाले, राज्यातील जनतेच्या मनातील असंतोषाची भावना अजूनही निवळली नाही़ गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मात निधनाच्या धक्क्यातून कार्यकर्ते अजूनही सावरले नाहीत़ राज्य सरकारने आदर्श घोटाळा, मावळमधील गोळीबारप्रमाणेच सिंचन घोटाळ्यातही भूमिका बजावली आहे़ जालना जिल्ह्यातील बंधाऱ्यात २७०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)लातूर महानगरपालिकेच्या प्रभाग १३ मधील पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार तुषार गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज अयोग्य पध्दतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द२बातल केला आहे़ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनांची दखल घेण्यात आली नाही़ यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याबरोबरच न्यायालयातही जाणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले़ यावेळी माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, सुधीर धुत्तेकर, अविनाश कोळी यांची उपस्थिती होती़