शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

Maratha Reservation: सरकार टिकवण्यासाठी जे प्रयत्न केले तसेच मराठा आरक्षणासाठी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 18:26 IST

Vinod Patil on state govt's reconsideration petition in supreme court over maratha reservation : राज्य सरकारने याचिका दाखल करण्यापूर्वी विनोद पाटील यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

औरंगाबाद : राज्य आणि केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचीका दाखल केली आहे. आता दोघांनी मिळून मराठा आरक्षण टिकविण्यासाठी ताकद लावण्याची गरज आहे. हे राज्य सरकार सुप्रीम कोर्टांत मराठा आरक्षण गेले त्यानंतर अस्तिवात आले आहे. त्याच दरम्यान, दोन दिवसांचे सरकार टिकविण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने जसे प्रयत्न केले होते तसेच मराठा आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न करा असा टोला मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सरकारला लगावला. ( Vinod Patil on state govt's reconsideration petition in supreme court over maratha reservation ) 

मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप खासदार संभाजीराजे यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. राज्य सरकारने याचिका दाखल करण्यापूर्वी विनोद पाटील यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर यावर विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया देत आता केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून जोर लावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. 

तसेच मराठा आरक्षणाचा विषय जेव्हा सुप्रीम कोर्टात गेला होता त्यानंतर हे सरकार अस्तित्वात आले आहे. त्याच दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यात सरकार थाटले. या दोन दिवसीय सरकारची आठवण पाटील यांनी राज्य सरकारला करून दिली. त्यावेळी सरकार वाचविण्यासाठी जे जे प्रयत्न करण्यात आले तसेच प्रयत्न मराठा आरक्षण टिकवण्यासाठी करण्यात यावेत असा टोलाही विनोद पाटील यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार