शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

Maratha Kranti Morcha : वारकऱ्यांच्या अडचणीमुळे मराठा क्रांती मोर्चाचे कायगाव टोका येथील आंदोलन स्थगित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 19:01 IST

वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासात अडचणी निर्माण होत असल्याने मराठा क्रांती मोर्चाने कायगाव टोका येथील आंदोलनास स्थगिती देत असल्याचे स्पष्ट केले.

औरंगाबाद : आषाढी एकादशीला पंढरपूर येथे गेलेल्या वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासात अडचणी निर्माण होत असल्याने मराठा क्रांती मोर्चाने कायगाव टोका येथील आंदोलनास स्थगिती देत असल्याचे स्पष्ट केले. यामुळे काल दुपारपासून बंद असलेला औरंगाबाद - नगर हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरु झाला आहे. 

सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या जलसमाधी आंदोलनात औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका येथील गोदावरी नदीत काकासाहेब शिंदे या तरुणाने उडी घेऊन आपला जीव दिला. त्यानंतर, राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक होत कायगाव टोका येथे रास्तारोको करत ठिय्या आंदोलन सुरु केले. तसेच आज मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक आली. यामुळे नगर रोडवरील वाहतूक काल दुपारपासूनच ठप्प होती. 

यातच काल आषाढी एकादशीनिम्मित्त पंढरपूर येथे गलेले वारकरी परतीच्या प्रवासास निघाले. मात्र, नगर रोडवरील वाहतूक ठप्प असल्याने त्यांना परतीच्या प्रवासात अडचणी आल्या. ही अडचण लक्षात घेऊन मराठा क्रांती मोर्चाने या मार्गावरील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले. यामुळे काल दुपारपासून बंद असलेली नगर रोडवरील वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलनhighwayमहामार्ग