शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मराठा समाज सरकारविरोधात पुन्हा आक्रमक; 28 फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर धडकणार लाँग मार्च

By बापू सोळुंके | Updated: February 17, 2023 14:56 IST

राज्य सरकारला आम्ही मराठा आरक्षण संदर्भात एक टाईम बॉण्ड देतो विशिष्ट मुदतीत हा प्रश्न मार्गी लावावा

औरंगाबाद: मराठा समाजांच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चाच्यावतीने पून्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 28 फेब्रुवारी रोजी कायगाव टोका (ता. गंगापूर)येथील शहीद काकासाहेब शिंदे यांच्या स्मारक स्थळावरून मुंबईतील मंत्रालयावर चार चाकी वाहनांचा लाँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी माहिती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटिल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पाटिल म्हणाले की, हा लाँग मार्च काय गाव येथून अहमदनगर मार्गे चाकण येथे जाऊन मुक्कामी राहून दुसर्‍या दिवशी 1 मार्च रोजी मुंबईत पोहोचेल. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल यांनी सहा महिन्यात एकाही बैठक घेतली नाही. मराठा आरक्षणाबाबत चंद्रकांत पाटिल यांना आस्था नाही, यामुळे त्यांची या पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

मराठा आरक्षण चा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या सर्व शैक्षणिक सवलती देण्यात याव्या अशी मागणी समाजाने लावून धरली आहे. मात्र या मागणीकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते . समन्वयक रवींद्र काळे पाटील म्हणाले की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी येथे घेतलेल्या मेळाव्यातून पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. बँका तरुणांना कर्ज उपलब्ध करून देत नाहीत, ही बोंब जग जाहीर असताना या मेळाव्यात किती तरुणांना बँकांनी कर्ज मंजूर केले, याचा जाब अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना आम्ही विचारणार आहोत.

राज्य सरकारला आम्ही मराठा आरक्षण संदर्भात एक टाईम बॉण्ड देतो विशिष्ट मुदतीत हा प्रश्न मार्गी लावावा तोपर्यंत राज्यात शासकीय नोकर भरती घेऊ नये अशी आमची मागणी आहे .प्रा. माणिकराव शिंदे म्हणाले की, 10 टक्के ईडब्लूएस आरक्षण केंद्र सरकारने जसे मंजूर केले तसेच आरक्षण मराठा समाजाचे मंजूर करावे, यासाठी आम्ही केंद्र सरकारला भेटणार आहोत. मराठा समाजाचे मत तुम्हाला हवे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षण संसदेत मंजूर करावे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद