शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

अनेक शाळांची खिचडी बंद

By admin | Updated: April 16, 2015 01:00 IST

औरंगाबाद : दुष्काळामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड लक्षात घेता संपूर्ण सुटीमध्ये मे महिन्यात खिचडी शिजविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

औरंगाबाद : दुष्काळामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड लक्षात घेता संपूर्ण सुटीमध्ये मे महिन्यात खिचडी शिजविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी तांदळाचा पुरवठा न झाल्यामुळे मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये खिचडी शिजणे बंद आहे. औरंगाबाद तालुक्यातील कचनेर, गारखेडा या दोन केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांतील तांदूळ व डाळी संपल्यामुळे दि.२७ मार्चपासून खिचडी शिजवणे बंद आहे. आपल्या शाळेतील तांदूळ तसेच अन्य धान्याचा साठा संपल्याचे ५० टक्के मुख्याध्यापकांनी कळवूनही पुरवठादारांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे शाळांचे म्हणणे आहे. त्यामुळे तब्बल १५ दिवसांपासून विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन आहार मिळत नाही. एप्रिल व मे महिन्यातील तांदळाचे नियतन अद्यापही जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळांना पोहोचले नसल्याने बहुतांश शाळांत खिचडी शिजणे मागील चार दिवसांपासून बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही शाळांकडे पुढील दोन-तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे खिचडी शिजविण्याची टक्केवारी पूर्ण व्हावी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी दि.१० ते ३० एप्रिल या कालावधीत गणित शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. तक्रारही नाहीविशेष म्हणजे या प्रकरणाची साधी तक्रार संबंधित गावच्या शालेय व्यवस्थापन समितीने किंवा मुख्याध्यापकांनी केलेली नाही. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीत मुख्याध्यापकांनी हा प्रश्न उपस्थित मात्र केला होता.