शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

महावितरणच्या तारांचा झोपाळा; बरेवाईट झाले तर जबाबदार कोण? 

By साहेबराव हिवराळे | Updated: November 24, 2023 16:45 IST

शहरालगतच्या वसाहतीत वीज प्रवाहित वायर तुटणे, ‘झिरो’ लाईनमन डीपीजवळ जाऊन फ्यूज टाकणे किंवा खांबावर चढून वायर बदलणे असे प्रकार सुरू असतात.

छत्रपती संभाजीनगर :शहरात विविध ठिकाणी महावितरणच्या लटकणाऱ्या तारांमुळे सर्वसामान्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता वाहन बाहेर गेले आहे. आल्यावर सांगतो, असे सांगतात. तोपर्यंत रस्त्यावर जिवंत तारा लोंबकळलेल्या असतात. याकडे अधिकारी लक्ष देणार कधी, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. शहरालगतच्या वसाहतीत वीज प्रवाहित वायर तुटणे, ‘झिरो’ लाईनमन डीपीजवळ जाऊन फ्यूज टाकणे किंवा खांबावर चढून वायर बदलणे असे प्रकार सुरू असतात.

शहरात या ठिकाणी लटकलेल्या तारांचा धोकाचिकलठाणा औद्योगिक क्षेत्र चौक : विद्युत ट्रान्सफार्मरची मंजुरी व दुरुस्तीसाठी महावितरणने जबाबदारी घेऊनही सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने औद्योगिक क्षेत्रात जड वाहनावर प्रवाहित तार पडण्याची भीती आहे.राजनगर, मुकुंदनगर : वीजपुरवठा खंडित होऊन अंधाराचे साम्राज्य पसरते. अनेकदा कळवूनही लाईनमन दुरुस्तीसाठी येतच नाही. त्यामुळे अंधारात राहावे लागते.मिसारवाडी : उघड्या डीपींचे फ्यूज बॉक्स आणि नागरिकांना ये-जा करताना रस्त्यावर जाताना तुटलेल्या तारा पाहून जपूनच प्रवास करावा लागतो. दिवसा लक्षात येते; परंतु रात्री काही दुर्घटना झाल्यास दोषी कोण?

अशा तारांबाबत तक्रार कोठे कराल?विद्युत तारा तुटल्या तर जवळील फ्यूज कॉल सेंटर किंवा टोल फ्री नंबरवर कॉल करून माहिती द्यावी.

‘महावितरण’चे लक्ष नाही का?कर्मचारी वेळकाढूपणा करतात, कर्मचाऱ्यांच्या वाहनांना जीपीआरएस लावण्यात यावा, म्हणजे कर्मचाऱ्यांची तत्परता लक्षात येईल.

नागरिक काय म्हणतात? महावितरण कार्यालयास फोन केला तरी ते कुणालाही न पाठविता झिरो लाईनमनला पाठवितात. रस्ता ओलांडून वीज जोडण्या दिल्या आहेत, काही जिवावर बेतले तर जबाबदार कोण?- सुभाष पांढरे पाटील, नागरिक

विजेच्या तारा तुटल्याने धोका असतो. पण महावितरण नागरिकांना दाद देत नाही.- गणेश घोडके, नागरिक

तत्काळ वीज जोडणी..काही तक्रारी प्राप्त झाल्या की, टीम पाठविली जाते, परंतु अधिक तक्रारी असल्यास विलंब होऊ शकतो, नागरिकांनी सहकार्य करावे.- महावितरण अधिकारी

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबाद