शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

Maharashtra Election 2019 : ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ हे बिरुद पाठ सोडत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 01:28 IST

सावरगाव येथील भगवान भक्तीगडवरील नुकत्याचे झालेल्या मेळाव्यात पक्षाध्यक्ष अमित शहा यांची उपस्थिती होती.

औरंगाबाद : ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे’ असे आपण कधीही म्हटले नाही. एका ठिकाणच्या सभेत पाच वर्षांपूर्वी विनोद तावडे यांनी राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री पंकजा मुंडे होतील, असे भाकीत केले होते. मात्र, तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याचेही स्पष्ट झालेले होते. त्यावेळेपासून आपणाला ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ हे लागलेले बिरुद काही पाठ सोडत नाही, असा सावध पवित्रा गुरुवारी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत घेतला.सावरगाव येथील भगवान भक्तीगडवरील नुकत्याचे झालेल्या मेळाव्यात पक्षाध्यक्ष अमित शहा यांची उपस्थिती होती. शहा यांचे भाषण सुरू झाल्यानंतर जनतेमधून सतत ‘पंकजा मुंडे सीएम, पंकजा मुंडे सीएम’च्या घोषणा देण्यात येत होत्या. यासंदर्भात त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, घोषणा देणारे पदाधिकारी नव्हते. तसेच माझ्याही ओळखीचे नव्हते किंवा मी नियोजितही केलेले नव्हते. त्याला माझ्या लेखी काहीही महत्त्व नाही. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले होते. त्यांच्या ज्या भावना होत्या. त्याची दखल पक्षाध्यक्षांनी घेतली आहे. मात्र, हे विशेषण माझी पाठ सोडायला तयार नाही.दोनदा बहिणीला; एकदा भावाला असे काही नसतेलोकशाहीमध्ये एकतर्फी निवडणूक होत नसते. त्यामुळे अतिआत्मविश्वास बाळगण्याची गरज नाही. दोन वेळा बहिणीला दिले आता एकदा भावाला निवडून द्या, असे आवाहन धनंजय मुंडे करीत असल्याकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या की, परळी ही काही आमची जहागिरी नाही. एकदा बहिणीला, एकदा भावाला असे काही नसते, असेही पंकजा म्हणाल्या.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019