शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यातील ९ मतदारसंघात २०७ उमेदवारी अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 18:44 IST

एकूण ३४४ अर्जांपैकी ४० उमेदवारी अर्ज बाद 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी शनिवार करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील ९ मतदारसंघात २०७ अर्ज वैध तर ४० उमेदवारांची अर्ज बाद झाली. 

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात नऊ मतदारसंघासाठी शेवटच्या दिवशी एकूण २४६ उमेदवारांची ३४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम पक्ष या प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेल्या नऊ मतदारसंघात २०७ पैकी छानणीअंती ४० उमेदवारांचे अर्ज बाद झाली. शपथ पत्रातील त्रुटी, सूचकांची स्वाक्षरी नसणे यामुळे हे उमेदवारी अर्ज विधानसभा निवडणूक प्रक्रियेत अपात्र ठरली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी दिली आहे. दरम्यान, ७ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे अर्ज मागे घेतल्यानंतरच निवडणूकीच्या रिंगणात खरे उमेदवार कोण ते स्पष्ट होईल.

नामनिर्देशन अर्ज छाननीत बाद झालेले उमेदवार संख्या :औरंगाबाद पूर्व ६, औरंगाबाद पश्चिम - १२, औरंगाबाद मध्य- ४, फुलंब्री -२, सिल्लोड -१, कन्नड -१, वैजापूर -१, गंगापूर-९, पैठण -४

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादvidhan sabhaविधानसभा