शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भगवान महावीरांच्या विचारांची देशाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:04 IST

भगवान महावीर हे फक्त जैन समाजाचे नसून ते सर्वांचे आहेत. भगवान महावीरांच्या विचारांना मंदिरापुरतेच मर्यादित न ठेवता ते विचार संपूर्ण जगासमोर न्यावेत, असे आवाहन आचार्य कुशाग्रनंदीजी महाराज यांनी येथे केले.

ठळक मुद्देआचार्य कुशाग्रनंदीजी महाराज : महावीर व्याख्यानमालेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भगवान महावीर हे फक्त जैन समाजाचे नसून ते सर्वांचे आहेत. भगवान महावीरांच्या विचारांना मंदिरापुरतेच मर्यादित न ठेवता ते विचार संपूर्ण जगासमोर न्यावेत, असे आवाहन आचार्य कुशाग्रनंदीजी महाराज यांनी येथे केले.भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवांतर्गत चंद्रसागर दिगंबर जैन धर्मशाळामध्ये गुरुवारी सकाळी व्याख्यानमालेत त्यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी मुनीश्री अजयऋषीजी महाराज, आर्यिका कुलभूषणमती माताजी व भट्टारक अरिहंतऋषी यांची उपस्थिती होती. प्रारंभी,मोहनलालनगर जैन मंदिरापासून आचार्यजींची सकाळी ७ वाजता शोभायात्रा निघाली. राजाबाजार येथील जैन मंदिरात आचार्यजींचे आगमन झाले. यानंतर शहागंज येथील चंद्रसागर धर्मशाळेत व्याख्यानमालेत आचार्यजींनी सर्वांना भगवान महावीरांची देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला किती आवश्यकता आहे, हे समाजबांधवांना समजून सांगितले. सूत्रसंचालन माजी सचिव महावीर ठोले यांनी केले. यावेळी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे सर्व पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.चंद्रसागर दिगंबर जैन धर्मशाळेत ३१ रोजी डॉ. आनंद निकाळजे यांचे ‘हृदयघात प्रथमोचार व निवारण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानमालेचा लाभ समाजबांधवांनी घ्यावा, असे आवाहन चंद्रसागर दिगंबर जैन धर्मशाळेचे अध्यक्ष आनंद सेठी यांनी केले.

टॅग्स :Bhagavan Mahavir Janmotasavभगवान महावीर जन्मोत्सवAurangabadऔरंगाबाद