शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीरांच्या विचारांची देशाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:04 IST

भगवान महावीर हे फक्त जैन समाजाचे नसून ते सर्वांचे आहेत. भगवान महावीरांच्या विचारांना मंदिरापुरतेच मर्यादित न ठेवता ते विचार संपूर्ण जगासमोर न्यावेत, असे आवाहन आचार्य कुशाग्रनंदीजी महाराज यांनी येथे केले.

ठळक मुद्देआचार्य कुशाग्रनंदीजी महाराज : महावीर व्याख्यानमालेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भगवान महावीर हे फक्त जैन समाजाचे नसून ते सर्वांचे आहेत. भगवान महावीरांच्या विचारांना मंदिरापुरतेच मर्यादित न ठेवता ते विचार संपूर्ण जगासमोर न्यावेत, असे आवाहन आचार्य कुशाग्रनंदीजी महाराज यांनी येथे केले.भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवांतर्गत चंद्रसागर दिगंबर जैन धर्मशाळामध्ये गुरुवारी सकाळी व्याख्यानमालेत त्यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी मुनीश्री अजयऋषीजी महाराज, आर्यिका कुलभूषणमती माताजी व भट्टारक अरिहंतऋषी यांची उपस्थिती होती. प्रारंभी,मोहनलालनगर जैन मंदिरापासून आचार्यजींची सकाळी ७ वाजता शोभायात्रा निघाली. राजाबाजार येथील जैन मंदिरात आचार्यजींचे आगमन झाले. यानंतर शहागंज येथील चंद्रसागर धर्मशाळेत व्याख्यानमालेत आचार्यजींनी सर्वांना भगवान महावीरांची देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला किती आवश्यकता आहे, हे समाजबांधवांना समजून सांगितले. सूत्रसंचालन माजी सचिव महावीर ठोले यांनी केले. यावेळी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे सर्व पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.चंद्रसागर दिगंबर जैन धर्मशाळेत ३१ रोजी डॉ. आनंद निकाळजे यांचे ‘हृदयघात प्रथमोचार व निवारण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानमालेचा लाभ समाजबांधवांनी घ्यावा, असे आवाहन चंद्रसागर दिगंबर जैन धर्मशाळेचे अध्यक्ष आनंद सेठी यांनी केले.

टॅग्स :Bhagavan Mahavir Janmotasavभगवान महावीर जन्मोत्सवAurangabadऔरंगाबाद