शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

कामाच्या शोधात आहात? ग्रामपंचायतीकडे करा अर्ज

By विकास राऊत | Updated: February 21, 2024 19:37 IST

ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यास एका कुटुंबास १०० दिवसाच्या कामाची हमी आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या वाढू लागली आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्येही कामे सुरू होण्याची शक्यता रोहयो विभागाने वर्तविली. ६९१७ कामे जिल्ह्यात सुरू असून त्यावर ६८ हजार ५८० मजूर सध्या कार्यरत आहेत. रोहयोवर काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत अर्ज करावा लागणार आहे.

ग्रामपंचायत, सिंचन विहीर, वृक्षलागवड, घरकुल, जनावरांसाठी शेड, शेततळे, मातोश्री पाणंद रस्ते, पेव्हर ब्लॉक, फळबाग, सिमेंट रस्ता, सार्वजनिक विहीर, शाळा संरक्षण भिंत, वनीकरण, रोपवाटिका, तुती लागवड इ. कामांचा यात समावेश आहे. ६९१७ कामांवर ६८ हजार मजुरांच्या हाताला काम ६९१७ कामे जिल्ह्यात सुरू आहेत. त्यावर ६८ हजार ५८० मजूर सध्या कार्यरत आहेत. आगामी काळात ही संख्या वाढणे शक्य आहे.

कोणत्या तालुक्यात किती कामे? तालुका....................कामे.....................मजूरछत्रपती संभाजीनगर.....५१५...................५९४८गंगापूर...................१३७४...................१४०४७कन्नड....................५५६.....................२६३२खुलताबाद...............१७२.....................१५५०पैठण.....................६३६.....................८९७२फुलंब्री...................८११......................६६५०सिल्लोड.................११७५.........................१२८२३सोयगाव..................२८५..........................१६१४वैजापूर.................१३९३.........................१४३४४

१०० दिवस कामाची हमी...ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यास एका कुटुंबास १०० दिवसाच्या कामाची हमी आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे असे कामांचे वर्गीकरण आहे. जॉबकार्डधारकास ग्रामपंचायतीकडे अर्ज करून रोहयोच्या कामासाठी नोंदणी करता येते. पंधरा दिवसांच्या आत संबंधित मजुराला काम देणे क्रमप्राप्त आहे.

कामांचे नियोजन सुरूजिल्ह्यात रोहयोच्या विविध कामांसाठी नियोजन सुरू आहे. वन, रेशीम, कृषी, जि. प., सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या कामांच्या संख्येत येणाऱ्या काळात वाढ होणे शक्य आहे.- रोहयो विभाग, छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAurangabadऔरंगाबाद