शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

१४ बोगींना साेडून धावत्या रेल्वेचे इंजिन गेले पुढे; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 17:45 IST

इंजिन पुन्हा मागे आणून बोगींना जोडून रेल्वे रवाना करण्यात आली.

औरंगाबाद :  धावत्या औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन १४ बोगींना सोडून पुढे गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी औरंगाबादेतील शिवाजीनगर रेल्वे फाटकाजवळ घडली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

औरंगाबाद रेल्वेस्टेशवरून रवाना झाल्यानंतर अवघ्या काही अंतरावर जात नाही तोच कंपलिंग निघाल्याने इंजिन बोगींपासून तुटले आणि पुढे गेले. प्रकार लक्षात येताच रेल्वे चालकाने इंजिन थांबविले. तोपर्यंत इंजिन बऱ्याच पुढे गेले होते. हा प्रकार रेल्वे अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर इंजिन पुन्हा मागे आणून बोगींना जोडून रेल्वे रवाना करण्यात आली.

वेटिंग तिकिटांवरच प्रवास करण्याची वेळपरभणी, नांदेड, मुंबई, नाशिक, हैदराबाद आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जात आहे. सचखंड एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसह बहुतांश रेल्वेत प्रवाशांची चांगलीच गर्दी होत आहे. जागा मिळविण्यासाठी प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीमुळे वेटिंग तिकिटांवरच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.

जनरल तिकिटांअभावी गैरसोयप्रवाशांची सर्वाधिक गर्दी असलेल्या नंदीग्राम, तपोवन, देवगिरी, राज्यराणी, मराठवाडा एक्स्प्रेसला जनरल तिकिटाची सुविधा नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. केवळ दक्षिण भारतातील प्रवाशांसाठी धावणाऱ्या रेल्वेत जनरल तिकीट देण्यात आले. त्याविषयी संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेtourismपर्यटन