शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
3
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
4
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
5
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
6
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
7
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
8
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
9
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
10
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
11
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
12
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
13
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
14
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
15
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!
16
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
17
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
18
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
19
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
20
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे

Lockdown In Aurangabad : शहरात शुकशुकाट : रस्ते निर्मनुष्य; कॉलनीत सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 16:40 IST

कोरोनाची साखळी तोडायची, शहराला वाचवायचे असा निर्धार करूनच नागरिक लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी करताना दिसून आले. 

औरंगाबाद: प्रशासनाला जनतेची साथ मिळाली तर काय घडू शकते, याची प्रचिती आज औरंगाबादेत आली. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शहरवासीयांनी दिवसभर घरातच बसून आपले कर्तव्य पार पाडले. संपूर्ण बाजारपेठ बंद होती, रस्ते, कॉलन्या निर्मनुष्य झाल्या होत्या. कोरोनाची साखळी तोडायची, शहराला वाचवायचे असा निर्धार करूनच नागरिक लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी करताना दिसून आले. 

जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८ हजारच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. प्रत्येक वसाहतीत रुग्ण सापडत आहेत. यामुळे औरंगाबाद शहरात आजपासून ९ दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी तेवढ्याच कडकपणे केली जात आहे. चौकचौकात पोलीस बंदोबस्त असून येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनतर्फे जाहीर केल्याप्रमाणे आज शहरातील सर्व औषधी दुकाने बंद होती. फक्त हॉस्पिटलमधील औषधी दुकानेच सुरू ठेवण्यात आली होती. 

जाधववाडी धान्य मार्केट यार्ड, जुना मोंढासह, गुलमंडी, औरंगपुरा, शहागंज, रोशनगेट, सिडको, हडको, पुंडलिकनगर, त्रिमूर्ती चौक, शिवाजीनगर, उस्मानपुरासह सर्व बाजारपेठेतील दुकाने बंद होती. यामुळे दिवसभरातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प राहिली. शहरातील २ पेट्रोलपंप वगळता बाकीचे सर्व पेट्रोलपंप बंद होते. बँकामध्ये २५ टक्केच कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात आले होते. बँकांचे शटर बंद होते पण आत कर्मचारी आपले काम करत होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद