शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन बाजार बहरला

By admin | Updated: January 30, 2016 00:27 IST

बालाजी कटके , रेणापूर येथील बैलबाजार हा पंचक्रोशित प्रसिद्ध आहे़ रेणापूरच्या बैल बाजारास शुक्रवारपासून सुरूवात झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा बैल जोडींची संख्या विक्रीसाठी वाढली आहे़

बालाजी कटके , रेणापूरयेथील बैलबाजार हा पंचक्रोशित प्रसिद्ध आहे़ रेणापूरच्या बैल बाजारास शुक्रवारपासून सुरूवात झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा बैल जोडींची संख्या विक्रीसाठी वाढली आहे़ दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा बाजारालाही लवकरच सुरूवात झाली आहे़ रेणापूर येथील बैल बाजारात जिल्ह्याबरोबरच आंध्र, कर्नाटक व गुजरात राज्यातून व्यापारी खरेदीसाठी दाखल होत असतात़ बाजारात विविध जातींच्या बैल जोडींची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असते़ दरवर्षी हा बाजार रबी हंगाम संपुष्टात आल्यानंतर सुरू होतो़ परंतू, यंदा रबी हंगाम संपुष्टात येण्यास आणखीन कालावधी असताना जानेवारीअखेरपासूनच सुरूवात झाली आहे़ दुष्काळी परिस्थितीमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा बैलजोडींची संख्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ शुक्रवारी बैलबाजाराचे उद्घाटन झाले़ यावेळी सरपंच विठ्ठल कटके, उपसरपंच वसंत राठोड, ग्रामपंचायत सदस्य दिलीप राजे, अभिषेक आकनगिरे आदी उपस्थित होते़ लातूर जिल्ह्याबरोबरच बीड जिल्ह्यातील पशुपालक आपल्या बैलजोड्या आणल्या आहेत़