शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
2
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
3
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
4
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
5
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
6
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
7
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
8
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
9
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
10
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
11
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
12
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
13
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
14
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
15
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
16
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
17
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
18
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
19
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
20
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

आयुष्य सरले,ना मिळाला निवारा...

By admin | Updated: July 19, 2014 00:45 IST

भारत दाढेल, नांदेड आयुष्य सरले, ना मिळाला निवारा़़़ ना पाहिले न स्वप्न कधी, झोपडीचाच सहारा़़़़ काबाडकष्ट करणाऱ्यांचे स्वप्न तरी काय असते़़़

भारत दाढेल, नांदेडआयुष्य सरले, ना मिळाला निवारा़़़ ना पाहिले न स्वप्न कधी, झोपडीचाच सहारा़़़़काबाडकष्ट करणाऱ्यांचे स्वप्न तरी काय असते़़़ एखादे घऱ मग हे घर उभे करण्यासाठी आयुष्यभर त्याला कष्टच करावे लागते़ परंतु बीएसयुपी योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़ शुक्रवारी सांगवी भागातील गौतमनगरातील लाभार्थ्यांना बहुमजली इमारतीत घरकुले वाटप करण्यात आले़ त्यांना चिठ्ठ्या काढून प्लॅटचे नंबर देण्यात आले़ यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता़ सांगवी येथील गौतमनगर भागात उभारण्यात आलेल्या बहुमजली इमारतीत बीएसयुपीच्या २८८ लाभार्थ्यांना यापूर्वीच घरांचे हस्तांतरण करण्यात आले आहे़ झोपडपट्टी निर्मूलन करून बीएसयुपीची उत्कृष्ट वसाहत निर्माण करण्याचे काम करणाऱ्या महापालिकेने आज २४ लाभार्थ्यांना घरकुलांचा ताबा दिला़ महापालिका इमारतीत स्थायी समिती सभापती उमेश पवळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाचे नंबर देण्यात आले़ पावसाळा सुरू असल्याने या भागातील लाभार्थ्यांना वेळेवर घरे देण्याचा प्रयत्न बीएसयुपी विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांच्या पथकाने केला़ मात्र त्यात अडचणी येत होत्या़ उर्वरित लाभार्थ्यांची संख्या अधिक होती़ तर बहुमजली इमारतीत पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या २४ होती़ ४८ घरांची कामे सुरू आहेत़ त्यामुळे कोणत्या लाभार्थ्यांना घरे द्यायचे, हा प्रश्न होता़ अखेर या लाभार्थ्यांच्या चिठ्ठ्या टाकून लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आल्या़ ज्यांना प्लॅटचे नंबर मिळत होते़ त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता़ सभापती पवळे, नगरसेवक अशोक उमरेकर, कार्यकारी अभियंता अंधारे, उपअभियंता प्रकाश कांबळे, वैजनाथ दुनघव, उपअभियंता विश्वनाथ स्वामी, आरसुडे, बंडू उत्तरवार यांनी परिश्रम घेतले़ दोन एकर जागेचा प्रस्ताव रखडलागौतमनगर येथे आणखी घरकुल उभारण्यासाठी लागणारी अतिरिक्त दोन एकर जागा शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ या जागेचा प्रस्ताव महापालिकेने यापूर्वीच दिला असून तो विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे़योजनेचा कालावधी मार्च २०१५ रोजी संपणार आहे़ त्यामुळे ही जागा मिळाल्यास या भागातील लाभार्थ्यांना तातडीने घरकुले देण्याबाबत नियोजन केले आहे़ मात्र या जागेसंदर्भात अद्याप कोणताच निर्णय होत नसल्याने घरकुलांची कामे रेंगाळली आहेत़