शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

३१४ रूग्णांना सुटी, १९३ रूग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 13:32 IST

मागील काही दिवसांपासून सातत्याने काेरोना रूग्ण नव्याने सापडण्याच्या आकड्यांपेक्षा कोरोनामुक्त होत असलेल्यांचा आकडा जास्त येत असल्याने प्रशासनासह नागरिकांनाही दिलासा मिळत आहे. 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी ३१४ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तर दिवसभरात १९३ रूग्णांची नव्याने भर पडली आहे. इतर जिल्ह्यांतील ३ आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

जिल्ह्यात गुरूवारी आढळलेल्या नव्या १९३ रूग्णामध्ये ग्रामीण भागातील रूग्ण ४४ असून मनपा हद्दीतील ८१ आणि अन्य ठिकाणचे ६८ रूग्ण आहेत. या रूग्णांसह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३३, ८४१ झाली असून या रूग्णांपैकी २७, ८१४ रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत ९४२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५, ०८५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

मागील काही दिवसांपासून सातत्याने काेरोना रूग्ण नव्याने सापडण्याच्या आकड्यांपेक्षा कोरोनामुक्त होत असलेल्यांचा आकडा जास्त येत असल्याने प्रशासनासह नागरिकांनाही दिलासा मिळत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMarathwadaमराठवाडा