शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

एका खोकड प्राण्याने विमान १५ मिनिट आकाशात फिरविले;विमानतळ प्रशासनाने नंतर हा घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 15:31 IST

चिकलठाणा विमानतळावर दररोज दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास एअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद शहराच्या आकाशात दाखल झाले.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर मोकाट कुत्रे आल्याने विमानाच्या उड्डाणात आणि उतरण्यात अडथळा निर्माण झाल्याच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, धावपट्टी परिसरात गुरुवारी एक खोकड प्राणी आढळून आला. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईहून दाखल झालेल्या एअर इंडियाच्या विमानास धावपट्टीवर उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे जवळपास १५ मिनिटे विमान हवेत घिरट्या मारत होते.

चिकलठाणा विमानतळावर दररोज दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास एअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद शहराच्या आकाशात दाखल झाले. परंतु धावपट्टी परिसरात खोकड आढळून आले. त्यामुळे विमानतळावरून विमानाच्या लँडिंगला परवानगी नाकारण्यात आली. धावपट्टी परिसरात दिसलेला हा प्राणी आधी कोल्हा असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु ते खोकड असल्याचे स्पष्ट झाले.

वन्यजीव कायदा लक्षात घेऊन कोणतीही हानी न पोहोचविता खोकड निघून जाण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तोपर्यंत विमान आकाशात घिरट्या मारत होते. शहराभोवती विमानाने दोन ते तीन घिरट्या मारल्यानंतर लँडिंगसाठी सुरक्षित स्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर विमान उतरले, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळAurangabadऔरंगाबादairplaneविमान