शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

खरीप पिके धोक्यात

By admin | Updated: October 3, 2014 00:32 IST

कळंब : बोटावर मोजण्याइतपत गावात झालेल्या हलक्या सरी वगळता गेल्या महिन्याभरातील पावसाळा पूर्णपणे कोरडाठाक गेल्यामुळे ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीन

कळंब : बोटावर मोजण्याइतपत गावात झालेल्या हलक्या सरी वगळता गेल्या महिन्याभरातील पावसाळा पूर्णपणे कोरडाठाक गेल्यामुळे ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीन आणि फूल, पाती लागण्याच्या अवस्थेत असलेले कापूस यासह खरीप हंगामातील सुमारे ७३ हजार हेक्टरवरील इतर पिकेही धोक्यात आली आहेत. तालुक्यात लागवडीखालील १ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ६८ हजार हेक्टर क्षेत्रात साधारणपणे खरिपाचा पेरा होतो. परंतु, मागील दोन-चार वर्षात सरासरीपेक्षा पेरणी क्षेत्रात वाढ होत असून, यंदा ७८ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. ही पिके पूर्णत: मोसमी पावसावर अवलंबून आहेत. मात्र, यंदा मान्सूनच्या पावसाचे एक महिन्याने उशिरा आगमन झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी कशाबशा पेरण्या उरकल्या. यानंतर अनेक शेतकऱ्यांना बियाणे उगवणुकीची समस्या जाणवली. ज्यांचे उगवले त्यांची पिकेही पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने धोक्यात आली. आॅगस्ट अखेर दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, पुन्हा सप्टेंबर महिना कोरडाठाक गेल्यामुळे सोयाबीन, कापसासह सूर्यफूल, बाजरी, खरीप मका, ज्वारी ही पिकेही धोक्यात आली आहेत, उडीद, मुग, तीळ यासारखी अल्पजीवी पिके तर अधिच हातची गेली आहेत. तालुक्यात सोयाबीनचे प्रस्तावित क्षेत्र ४२ हजार हेक्टर असताना यंदा मात्र तब्बल ५० हजार ४८९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नसल्याने तसेच ऐन दाणे लागण्यास सुरूवात होतानाच पावसाने दडी मारल्याने उभी पिके वाळून जात आहत. विशेत: हलक्या जमिनीवरील सोयाबीन हातचे गेले आहे. (वार्ताहर)