शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

केबीसीच्या चव्हाणला आणणार

By admin | Updated: June 5, 2016 00:45 IST

केबीसी कंपनीचा प्रमुख भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण या दाम्पत्याला औरंगाबाद पोलिसांच्या पाहुणचाराला सामोरे जावे लागणार आहे.

औरंगाबाद : अल्पावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून औरंगाबादसह राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा केबीसी कंपनीचा प्रमुख भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण या दाम्पत्याला औरंगाबाद पोलिसांच्या पाहुणचाराला सामोरे जावे लागणार आहे. तो सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जवाहरनगर पोलिसांनी त्याच्या अटकेची तयारी पूर्ण केली आहे.केबीसी कंपनीने राज्यभरात नेमलेल्या शेकडो एंजटांमार्फत हजारो नागरिकांनी अल्पावधीत गुंतवलेल्या रकमेच्या अडीच पट परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडून हजारो लोकांनी केबीसीमध्ये गुंतवणूक केली. विशेष म्हणजे केबीसीमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगणाऱ्या एजंटस्नी आपल्याजवळच्या नातेवाईक आणि मित्रांनाच बळीचा बकरा बनविले होते. केबीसीचा प्रमुख भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण यांच्यासह संचालकांविरोधात गतवर्षी राज्यभरात विविध ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल होण्यापूर्वीच चव्हाण दाम्पत्य सिंगापूरला पळून गेले होते.