शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

बोंडअळी नव्हे, ही तर भाजपा अळी - सत्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 04:54 IST

औरंगाबाद : कापसाच्या कै-यांना पोखरणारी बोंडअळी भाजपाच्या स्वभावाची आहे. वरून दिसायची नाही, आतून मात्र पोखरून नुकसान करायचे. या अळीचा ...

औरंगाबाद : कापसाच्या कै-यांना पोखरणारी बोंडअळी भाजपाच्या स्वभावाची आहे. वरून दिसायची नाही, आतून मात्र पोखरून नुकसान करायचे. या अळीचा रंगही कमळाच्या रंगासारखा गुलाबी आहे. म्हणून ही बोंडअळी नव्हे, तर ‘भाजपा अळी’ असून, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे, अशी टीका जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी केली. नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.कृषिमंत्री दाखवा २५ हजार मिळवाराज्यात शेतकºयांचे अनेक प्रश्न गंभीर होत असताना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर बेपत्ता आहेत. ते मंत्रालयात बसत नाहीत. मंत्रिमंडळाच्या बैठकांनाही सतत दांडी मारतात. ते केवळ खामगावचे कृषिमंत्री आहेत. शेतकºयांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर त्यांची नेमकी भूमिका काय? ‘कृषिमंत्री दाखवा... आणि काँग्रेसतर्फे २५ हजार रु. मिळवा’, अशी घोषणाच सत्तार यांनी केली.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र