शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आजार होऊच नये, हे महत्वाचे; अन्यथा व्यवस्था वाढवली तरी कमी पडेल: गिरीश महाजन

By संतोष हिरेमठ | Updated: April 7, 2023 12:43 IST

देशभरात तसेच राज्यात विशिष्ट कारणामुळे अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व त्याकरिता अवयवाची मोठी गरज आहे.

छत्रपती संभाजीनगर : आजार होणारच नाही, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा कितीही व्यवस्था वाढवली तर त्या कमी पडतील. अवयवदानाची जनजागृती होणे गरजचेचे आहे. वेळेवर गरजू रुग्णांना अवयव मिळत नाहीत, अवयवदानची चळवळ महत्वाची आहे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन म्हणाले.

जागतिक आरोग्य दिनापासून राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 'अवयवदान जनजागृती अभियान' राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी)  वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड,  पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. इम्तियाज जलील,  आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले,  अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, उपअधिष्ठाता डॉ. कैलास झिने, डॉ.मिर्झा शिराझ बेग , डॉ. काशिनाथ गर्कळ, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर , डॉ. सुधीर चौधरी, डॉ. मंगला बोरकर, भाजप शहराध्यक शिरीष बोराळकर, बापू घडामोडे आदी उपस्थित होते.

देशभरात तसेच राज्यात विशिष्ट कारणामुळे अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व त्याकरिता अवयवाची मोठी गरज आहे. समाजातील काहीशा गैरसमजामुळे अवयव दान करण्यात येत नाही.  सबब त्याबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. त्याकरिता अवयव दान जागृती अभियान राबविण्यात येत आहे.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलOrgan donationअवयव दान