शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वादग्रस्त बनलेली कलचाचणी परीक्षा आता मोबाईल अ‍ॅपद्वारे घेण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 19:38 IST

दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेली कलचाचणी परीक्षा आता मोबाईलवर घेतली जाणार आहे.

औरंगाबाद : दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेली कलचाचणी परीक्षा आता मोबाईलवर घेतली जाणार आहे. मोबाईल अ‍ॅपवर ही परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे, हे जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने श्यामची आई फाऊंडेशनच्या माध्यमातून कलचाचणी घेतली जाते. शिक्षण विभाग, विद्या प्राधिकरण आणि श्यामची आई फाऊंडेशन या तिघांनी मिळून हा उपक्रम सुरू केला आहे. यंदा ही कलचाचणी मोबाईल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणार आहे. यासाठी तालुकानिहाय प्रत्येकी २  प्रतिनिधी आणि एक मास्टर ट्रेनरला प्रशिक्षण देण्यात येईल. मास्टर ट्रेनरला श्यामची आई फाऊंडेशन प्रशिक्षण देईल़  हे मास्टर ट्रेनर प्रत्येक जिल्ह्यातील शाळांना संबंधित मोबाईल अ‍ॅप कसे हाताळायचे त्याबाबत प्रशिक्षण देईल.

आणखी एक काम शिक्षकांवर वाढणार आहे. त्यामुळे याविषयी शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. मोबाईल अ‍ॅप कलचाचणीसाठी विभाग, जिल्हा, तालुकास्तरावर समन्वयक नेमणार आहेत. कलचाचणी शाळेमध्येच घेणार आहे. त्यामुळे शाळेतील सर्व जबाबदार कर्मचाऱ्यांना ओटीपी आणि इतर माहितीसाठी मोबाईल नंबर नोंदविणे गरजेचे आहे. 

कलचाचणीसाठी अपेक्षित सामग्री प्रशिक्षणासाठी तंत्रस्नेही शिक्षकांकडे अँड्रॉईड मोबाईल फोन आवश्यक आहे. प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात येणारी कल मापन चाचणी ही प्रत्येक शाळेतून मोबाईल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणार आहे़  त्यामुळे संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांचा किंवा जबाबदार कर्मचाऱ्यांचा मोबाईल नंबर तसेच शाळेचा यू-डायस क्रमांक या महत्त्वाच्या अनुषंगिक बाबी आवश्यक आहेत. 

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रState Governmentराज्य सरकार