शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
2
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
3
महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
4
एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?
5
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
6
Womens World Cup 2025 Semi-Final Schedule : टीम इंडियासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान?
7
"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप
8
स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ
9
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
10
Mumbai Crime: लालबागमध्ये थरार! बॉयफ्रेंडपासून वाचण्यासाठी रस्त्यावर धावत सुटली तरुणी; नर्सिंग होममध्ये घुसताच...
11
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
12
१०१ वर्ष जुनी कंपनी आयपीओ आणणार, १६६७ कोटी रुपये उभारणार; 'या' दिवसापासून करता येणार गुंतवणूक
13
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
14
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
15
बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
16
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
17
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
18
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
19
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
20
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड

१ ऑगस्टपासून आंतरजिल्हा प्रवास सुरू होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 20:04 IST

शहरातून बाहेर जाण्यासाठी नागरिकांना सव्वालाख ई-पास

ठळक मुद्दे३५ हजार पास नाकारले 

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये देशातील विविध भागांतील  नागरिक औरंगाबादमध्ये अडकले होते. त्या अडकलेल्या १ लाख २५ हजार नागरिकांना जिल्हा प्रशासनाने परवाना (ई-पास) मंजूर करून त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली असून, १ ऑगस्टपासून आंतरजिल्हा प्रवास सुरू होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

शहरात १८ जुलैपर्यंत लागू केलेल्या संचारबंदीनंतर ग्रामीण, शहरी भागात व्यवहार सुरू झाले तरी जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी अद्यापही नागरिकांना प्रशासनाकडून ई-पास घ्यावा लागतो. २ एप्रिलपासून दररोज दोन हजारांवर पास मंजूर करण्यात आले. आता हे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, रेल्वे आणि बसने २५ हजारांहून अधिक नागरिक पाठविले. ३१ जुलैनंतर  राज्य शासन लॉकडाऊनमध्ये काही सवलती देईल, त्यामध्ये आंतरजिल्हा प्रवास करण्याची मुभा मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. 

२० जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनाने १ लाख २५ हजार नागरिकांना पास मंजूर केले. जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये मजूर, प्रवासी, पर्यटक, उद्योजक, विद्यार्थी, व्यापारी अडकले होते. त्यांना पास देऊन पाठविण्यात आले. आता जिल्ह्यातील नागरिक विविध कामांसाठी जिल्ह्याबाहेर, शेजारच्या जिल्ह्यात जाण्यासाठी अर्ज करीत आहेत. 

३५ हजार अर्ज नामंजूर २० जुलैपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातून इतर ठिकाणी जाण्यासाठी केलेल्या अर्जांपैकी तब्बल ३५ हजार अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. कागदपत्रांची कमतरता  असल्यामुळे अर्ज नाकारण्यात आले आहेत. सध्या सुमारे २ हजार १०० पास मंजुरीविना पडून आहेत. पाससाठी आवश्यक सेवा, कारण, उद्देशाची शहानिशा करूनच  मंजुरी देण्यात येते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन