शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

उद्योगाच्या ‘ब्रँड व्हॅल्यू’ला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:15 IST

पर्यटन आणि उद्योगनगरी असलेल्या औरंगाबाद शहरात पाच महिन्यांपासून होत असलेल्या कचराकोंडीचा उद्योगनगरीच्या ‘ब्रँड व्हॅल्यूला फटका बसला आहे. येथील उद्योजकांमध्ये याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पर्यटन आणि उद्योगनगरी असलेल्या औरंगाबाद शहरात पाच महिन्यांपासून होत असलेल्या कचराकोंडीचा उद्योगनगरीच्या ‘ब्रँड व्हॅल्यूला फटका बसला आहे. येथील उद्योजकांमध्ये याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.मुंबई, पुणे आणि राज्यातील उद्योग जगतात कचऱ्याचे शहर म्हणून औरंगाबादची प्रतिमा तयार होत आहे. उद्योगासंदर्भातील कामकाजासाठी अन्य शहरात जाण्याची वेळ येते, तेव्हा शहरातील कच-याच्या प्रश्नाची विचारणा केली जाते. गुंतवणूक करताना दूरगामी विचार केला जातो. सध्या त्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. कच-याचा प्रश्न अन्य शहरांतून येणा-या उद्योजकांना दिसणार नाही, यासाठी काळजी घ्यावी लागते. कच-यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अन्य शहरांतून नोकरीसाठी औरंगाबादेत येण्याचे टाळले जात आहे. या सगळ्यांचा उद्योगनगरीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. कचराकोंडी फुटण्याची गरज आहे, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMIDCएमआयडीसी