शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहांची सुरक्षा वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:46 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची आवश्यकता आहे. यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने पावले उचलावीत, यासाठी विद्यापीठ विकास मंचतर्फे प्रकुलगुरू डॉ.अशोक तेजनकर यांना निवेदन देण्यात आले.

औरंगाबाद : डॉ.आकांक्षा देशमुख खून प्रकरणाने विद्यार्थिनींच्या वसतिगृहांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची आवश्यकता आहे. यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने पावले उचलावीत, यासाठी विद्यापीठ विकास मंचतर्फे प्रकुलगुरू डॉ.अशोक तेजनकर यांना निवेदन देण्यात आले.

एमजीएम संस्थेच्या वसतिगृहात झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि पालकांच्या मनात वसतिगृहांतील मुलींच्या राहण्याविषयी असलेली चिंता दूर करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहेत. यात वसतिगृहात पुरेसे सुरक्षा कर्मचारी नेमणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविणे, वसतिगृहे आणि परिसरात पुरेसे दिवे लावणे, वसतिगृह परिसरात येणाºया प्रत्येक अभ्यागतांची नोंद व चौकशी करणे, सुरक्षारक्षकांच्या वशिल्याने काही विद्यार्थी, विद्यार्थिनी वेळी-अवेळी वसतिगृहात येतात. त्याला पायबंद घालणे, वसतिगृह अधीक्षिका वसतिगृहात किंवा विद्यापीठ परिसरात राहणाºया असाव्यात, विद्यार्थिनींच्या शैक्षणिक व मूलभूत गरजा या वसतिगृह परिसरातच पूर्ण होण्यासाठीची व्यवस्था निर्माण करावी, वसतिगृहात बाहेरून येणाºया डब्बेवाल्यांची संपूर्ण माहितीची नोंद ठेवावी, त्यांना ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक प्रा.गजानन सानप, अधिसभा सदस्या डॉ. योगिता तौर-होके पाटील, नरहरी शिवपुरे, डॉ. महानंदा दळवी, डॉ.दया पाटील यांच्या स्वाक्षºया आहेत.------------

टॅग्स :universityविद्यापीठAurangabadऔरंगाबाद