शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात भाजपची ना ताकद ना उमेदवार, उगाच दंडबैठका :अंबादास दानवे

By बापू सोळुंके | Updated: January 2, 2023 14:06 IST

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांच्या सभेवर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंची खोचक टिप्पणी

औरंगाबाद: शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ना ताकद आहे ना उमेदवार असे असताना भाजपच्या तीन वर्षापासून येथे उगाच दंडबैठका सुरू असल्याची टिका विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

भाजपने औरंगाबाद लोकसभा मतदार संघावर नजर ठेवून काम सुरवात केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची जाहिर सभा औरंगाबादेत आयोजित केली. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आ.दानवे म्हणाले की, औरंगाबाद जिल्हा ३० वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथे भाजपची ताकद नाही, एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या उमेदवारांच्या तोडीस तोड असा उमेदवारही नाही, असे असताना भाजपकडून उगाच लोकसभा मतदार संघावर डोळा ठेवून दंड बैठका सुरू केल्या आहेत. त्यांच्या या दंड बैठकांना काहीच अर्थ नसल्याचे त्यांनी नमूद केले.

भाजपकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याकडे तुम्ही कसे पहाता, याप्रश्नाचे उत्तर देताना दानवे यांनी डॉ. कराड हे चांगले उमेदवार आहे. त्यांच्याविरोधात लढताना मजा येईल असे नमूद केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवेBJPभाजपा