शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

जीव वाचला तर मोबाइलवर पुन्हादेखील बोलता येईल दादा, आधी ड्रायव्हिंगकडे लक्ष द्या

By बापू सोळुंके | Updated: July 31, 2023 12:24 IST

मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे गुन्हा ठरविण्यात आला आहे.

- सचिन लहानेछत्रपती संभाजीनगर : मोबाइल आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे; पण वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे जिवावर बेतू शकते. ही बाब सर्वश्रुत असल्याने मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे गुन्हा ठरविण्यात आला आहे. यामुळेच आम्ही म्हणतो, जीव वाचला तर मोबाइलवर पुन्हादेखील बोलता येईल.

दंड परवडणारा नाही भाऊवाहन चालविताना मोबाइलवर बोलताना वाहतूक शाखेच्या अथवा आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडले तर त्यांच्याकडून वाहनचालकाला एक हजार रुपये दंड ठोठावला जातो. हा दंड कोणालाही परवडणारा नसतो. यामुळे प्रत्येकाने वाहतूक नियमाचे पालन केले पाहिजे.

वाहतूक पोलिस अधिकारी काय म्हणतात?वाहन चालविताना मोबाइलवर बोलत असाल तर तुमचे लक्ष विचलित होते. यामुळे अपघात होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन मोटार वाहन कायद्यात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या चालकावर दंडात्मक कारवाई केली जाते. आजकाल हेडफोन कानाला लावून वाहनचालक मोबाइलवर बोलत असतात. हेसुद्धा चुकीचे आहे.- प्रमोद कठाने, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTrafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबादMobileमोबाइल