शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

तब्बल १७५ दिवसांनी उघडणार हॉटेल्स आणि परमिटरुम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 20:24 IST

खवय्यांची प्रतिक्षा संपली असून आता दि. ५ ऑक्टोबरपासून नियमात बसून आणि शासनाच्या मार्गदर्शक सुचना पाळून हॉटेलमध्ये बसून चमचमीत पदार्थांचा आस्वाद  घेणे शक्य  होणार आहे.

औरंगाबाद : शहर व परिसरातील हॉटेल्स आणि परमिटरुम्स मागील १७५ दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद होत्या. मात्र खवय्यांची प्रतिक्षा संपली असून आता दि. ५ ऑक्टोबरपासून नियमात बसून आणि शासनाच्या मार्गदर्शक सुचना पाळून हॉटेलमध्ये बसून चमचमीत पदार्थांचा आस्वाद  घेणे शक्य  होणार आहे.

सहा महिन्यांपासून हॉटेलचालकांचा व्यवसाय पुर्णत: ठप्प होता. पार्सलसुविधेमुळे हॉटेल चालकांना थोडा तरी आधार मिळाला. पण पुर्ण क्षमतेने हॉटेल्स चालू नसल्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. कोरोनामुळे हॉटेलवर अवलंबून असलेली सर्व सेवा इंडस्ट्री कोलमडली होती. आता या निर्णयामुळे मात्र हॉटेल चालकांना दिलासा मिळाला आहे.

प्रत्येक हॉटेल चालकांना कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक असणार आहे आणि शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणारच आहे, अस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद शहरात १३ वाईनशॉप आहेत. बिअरशॉपी ६० हून अधिक आहेत. १२५ दुकाने देशीमद्य विक्रीची आहेत. ४५० च्या आसपास परमिटरुम्स व रेस्टॉरंट आहेत. हा सर्वच व्यवसाय कोरोनामुळे मंदावलेला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादhotelहॉटेल