शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

अपहरण करून साडेबारा लाख लुटले

By admin | Updated: August 29, 2016 00:52 IST

औरंगाबाद : परभणी येथून मुंबईला जाणाऱ्या कुरिअर कर्मचाऱ्याचे जालना रेल्वेस्टेशन येथून अपहरण करून त्याच्याकडील १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि टपालाची ७० पाकिटे लुटण्यात आली.

औरंगाबाद : परभणी येथून मुंबईला जाणाऱ्या कुरिअर कर्मचाऱ्याचे जालना रेल्वेस्टेशन येथून अपहरण करून त्याच्याकडील १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि टपालाची ७० पाकिटे लुटण्यात आली. लुटमार करणाऱ्या तोतया पोलिसांनी अपहरणकर्त्याला औरंगाबादेतील चिकलठाणा विमानतळाच्या भिंतीलगत आणून सोडले. ही घटना २६ आॅगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी औरंगाबाद लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परभणी येथील साबू कुरिअरचे कर्मचारी अनिल भुजंगराव वाघमारे (३७, रा. धनेगाव, जि. नांदेड) हे २६ आॅगस्ट रोजी टपालाची ७० पाकिटे आणि रोख १२ लाख ५० हजार रुपये घेऊन रेल्वेने मुंबईला जात होते. रात्री ९.४० वाजेच्या सुमारास देवगिरी एक्स्प्रेस जालना रेल्वेस्टेशनवर आल्यानंतर पाच जण वाघमारे यांच्याजवळ आले. आपण पोलिस असल्याचे सांगून त्यांनी त्यांचे आयकार्ड दाखविले. त्यांनी त्यास बॅगसह रेल्वेतून खाली उतरविले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात चल म्हणून स्थानकाबाहेर काढून एका जीपमध्ये (क्रमांक एमएच-२० सीओ ६०६८) बसविले. प्रथम त्यांनी वाघमारे यांचा मोबाईल आणि रोख रक्कम घेतली. त्यानंतर त्यांनी चालत्या गाडीत बॅगेतील सर्व पाकिटे फोडून पाहण्यास सुरुवात केली. विमाततळाच्या भिंती लगत वाघमारे यांना सोडून सर्व आरोपी पसार झाले. (प्रतिनिधी)ही घटना जालना रेल्वेस्थानकावर घडली आहे. त्यामुळे तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली असेल, असा कुरिअर मालकाचा अंदाज होता. त्यामुळे त्याससोबत घेऊन ते जालना स्टेशन येथे गेले. तेव्हा तेथे सीसीटीव्ही नसल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी मात्र वाघमारे यांच्याकडेच या घटनेची चौकशी सुरू केली आहे.