शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

विरूद्ध वारे सुटल्याने बळीराजा झाला ‘हवालदिल’

By admin | Updated: June 13, 2014 00:33 IST

शिरूर अनंतपाळ : मृग नक्षत्राची सुरुवात होऊन पाच दिवस उलटले तरीही पावसाचे आगमन झाले नसून, दिवसेंदिवस जोरदार विरूद्ध वारे वाहत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे़

शिरूर अनंतपाळ : मृग नक्षत्राची सुरुवात होऊन पाच दिवस उलटले तरीही पावसाचे आगमन झाले नसून, दिवसेंदिवस जोरदार विरूद्ध वारे वाहत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे़ शिरूर अनंतपाळ तालुक्याचे एकंदर क्षेत्र ३१ हजार ५०० हेक्टर्स असले तरीही लागवडीयोग्य क्षेत्र केवळ २८ हजार ५०० हेक्टर्स असून, त्यापैैकी २० हजार हेक्टर्समध्ये सोयाबीनची लागवड होणार असल्याचे सर्वेक्षण तालुका कृषी खात्याच्या वतीने करण्यात आले आहे़ लग्नसराई अद्यापि सुरु असल्याने मशागीची कामे यंत्राद्वारे करून खरीप हंगामाच्या पेरण्यासाठी शेतकरी सरसावले आहेत़ परंतु, मार्च महिन्यातील गारपीटीनंतर पुन्हा फारसा पाऊस झाला नाही़ त्यामुळे मशागतीची कामे करण्यासाठी कठीण जात आहे़मृग नक्षत्राची सुरुवात होऊन पाच दिवस उलटले आहेत़ तरीही पाऊस पाडण्यासाठी अनुकूल पेरण्या वेळेवर होतील की नाही, या भितीने शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे़ उन्हाची तीव्रता कायम असल्याने जलस्त्रोताची पाणी पातळी झपाट्याने खालावत चालली आहे़ तर दिवसेंदिवस विरूद्ध वाऱ्याचा जोर कायम सुरू आहे़ एकंदरच खरीप हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़ (वार्ताहर)मान्सुनचे आगमन वेळेवर होईल, त्याचबरोबर १२ जूनपर्यंत सर्वत्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आला होता़ परंतु, पाऊस तर पडला नाहीच शिवाय वातावरणातही बदल नाही़सोयाबीनच्या राशी दरम्यान, गारपीट झाल्याने अनेकांचे सोयाबीन भिजले आहे़ त्यामुळे पेरणीसाठी बियाणे कसे उपलब्ध होईल याचीही काळजी लागली आहे़ परिणामी बियाणांचा तुटवडा शेतकऱ्यांना सतावत आहे़