शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

औरंगाबाद विमानतळावर हँडबॅग लवकरच ‘टॅगमुक्त’; सध्या प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:48 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हँडबॅगवरील सुरक्षा तपासणी लवकरच टॅगविरहित होण्याची चिन्हे आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी केली जात आहे. आगामी आठ दिवसांत टॅगमुक्त हँडबॅगवर कायमस्वरूपी शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. यामुळे टॅगवर स्टॅम्प मारण्यासाठी प्रवाशांचा जाणारा वेळही वाचणार आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हँडबॅगवरील सुरक्षा तपासणी लवकरच टॅगविरहित होण्याची चिन्हे आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी केली जात आहे. आगामी आठ दिवसांत टॅगमुक्त हँडबॅगवर कायमस्वरूपी शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. यामुळे टॅगवर स्टॅम्प मारण्यासाठी प्रवाशांचा जाणारा वेळही वाचणार आहे.

विमानतळावर विमान प्रवाशांचे लगेज बॅग आणि हँडबॅग, असे सामान असते. यामध्ये हँडबॅग नेण्यासाठी तिच्यावर टॅग लावूून स्टॅम्प घ्यावा लागतो. अनेकदा घाईगडबडीत स्टॅम्प मारायचे राहून जाते. त्यातून प्रवाशांना परत विमानतळावर यावे लागते. या सगळ्या प्रक्रियेत बराच वेळ जातो. विमान प्रवास आरामदायी आणि कमी वेळेचा असला तरी या गोष्टी प्रवाशांना त्रासदायक वाटतात. हवाई सुरक्षाप्रणालीत आंतरराष्ट्रीय प्रचलित पद्धती राबविण्याच्या दृष्टीने दिल्ली, मुंबईसह महानगरातील विमानतळावर हँडबॅगेवरील टॅगवर स्टॅम मारण्याची पद्धत बंद केली आहे. याच धर्तीवर चिकलठाणा विमानतळावरही याची चाचपणी सुरू आहे. टॅग आणि स्टॅम्पची आवश्यकता राहणार नाही, यादृष्टीने विमानतळावर सात दिवसांसाठी प्रायोगित तत्त्वावर याची अंमलबजावणी केली जात आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले.

प्रायोगिक तत्त्वावरहँडबॅगवर टॅग लावण्यासाठी जो वेळ लागतो, तो वाचू शकेल; परंतु सध्या हे केवळ प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे, अशी माहिती चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली.

टॅग्स :AirportविमानतळAurangabadऔरंगाबाद