शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

गारपिटीने २० हजार हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:06 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील ७६ पैकी १७ तालुक्यांतील १८४ गावांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यात २० हजार ...

औरंगाबाद : मराठवाड्यातील ७६ पैकी १७ तालुक्यांतील १८४ गावांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यात २० हजार ५३८ हेक्टरवरील फळपिकांसह जिरायती क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज विभागीय महसूल प्रशासनाने वर्तविला आहे.

तीन दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू, तर परभणीतील एक जखमी झाला आहे. तसेच औरंगाबादमधील ५ तालुक्यांतील ३२ गावे, जालन्यातील ७९ गावे, परभणीतील ९ गावे, बीडमधील सर्वाधिक ६२ गावे, उस्मानाबादमधील २ गावांत गारपिटीने नुकसान केले आहे. ५ हजार ४५० जिरायती, तर १० हजार हेक्टर बागायती क्षेत्र गारपिटीने उद्ध्वस्त केले आहे. ५ हजार ८५ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील २२१ लहान, तर ६ मोठी जनावरे दगावली आहेत. जालन्यात १२, औरंगाबादमध्ये ३, हिंगोलीत २, तर नांदेड व उस्मानाबादमध्ये प्रत्येकी २ मोठी जनावरे दगावली आहेत.