शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

सरकारी कार्यालयांनी थकविले करोडो रुपयांचे बिल; महावितरण वीज तोडणार का?

By साहेबराव हिवराळे | Updated: February 29, 2024 19:33 IST

दोन महिन्यांचे वीजबिल थकले तरी सर्वसामान्यांचे कनेक्शन तोडले जाते.

छत्रपती संभाजीनगर : थकबाकी साचल्याने वसुली मोहिमेला वेग देत वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकी ७,५०,३५४ ग्राहकांकडे ११२.२ कोटी रु. आहे. शहरातील शासकीय पाणीपुरवठा, मनपा, जि.प. या कार्यालयांकडे वीजबिल साचले आहे. या कार्यालयांची वीज कापणार काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

सरकारी कार्यालयांनी थकविले करोडो रुपयेपाणीपुरवठा, मनपा, जि.प. आणि सार्वजनिक पाणीपुरवठा योजना या कार्यालयांकडे सर्वांत जास्त बिल बाकी असून, त्यांचे कनेक्शन का कापले जात नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. सर्वाधिक थकबाकी कृषी अधिकारी कार्यालयाकडे आहे. या सर्वांचा एकंदरीत आकडा करोडोंमध्ये आहे.

एक हजार सर्वसामान्यांची वीज तोडलीदोन महिन्यांचे वीजबिल थकले तरी सर्वसामान्यांचे कनेक्शन तोडले जाते. मग कार्यालयांचे का तोडले जात नाही? अलीकडच्या काळात एक हजार नागरिकांची वीज कापली आहे.

सरकारी कार्यालयांवर कारवाई नाहीमार्च एण्डला सरकारी कार्यालयाचे वीज बिल जमा होणार आहे. त्यामुळे कारवाई होत नाही. त्यांचे बिल एकदाच आले तरी ते पूर्ण येते.- महावितरण अधिकारी

सर्वसामान्यांचीच वीज का तोडली जाते?कामासाठी दिवसभर बाहेर राबलो. सायंकाळी घरी आलो तर वीजपुरवठा तोडलेला होता.-अरुण जाधव

नवीन मीटरसाठी चकराघरात वीज मीटर घेण्यासाठी संबंधितांच्या विनवण्या कराव्या लागतात. कोटेशन भरूनही नवीन वीज मीटर घेण्यासाठी महिना महिना चकरा माराव्या लागतात.- मोहन भोळे

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबाद