शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सरकारी कार्यालयांनी थकविले करोडो रुपयांचे बिल; महावितरण वीज तोडणार का?

By साहेबराव हिवराळे | Updated: February 29, 2024 19:33 IST

दोन महिन्यांचे वीजबिल थकले तरी सर्वसामान्यांचे कनेक्शन तोडले जाते.

छत्रपती संभाजीनगर : थकबाकी साचल्याने वसुली मोहिमेला वेग देत वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकी ७,५०,३५४ ग्राहकांकडे ११२.२ कोटी रु. आहे. शहरातील शासकीय पाणीपुरवठा, मनपा, जि.प. या कार्यालयांकडे वीजबिल साचले आहे. या कार्यालयांची वीज कापणार काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

सरकारी कार्यालयांनी थकविले करोडो रुपयेपाणीपुरवठा, मनपा, जि.प. आणि सार्वजनिक पाणीपुरवठा योजना या कार्यालयांकडे सर्वांत जास्त बिल बाकी असून, त्यांचे कनेक्शन का कापले जात नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. सर्वाधिक थकबाकी कृषी अधिकारी कार्यालयाकडे आहे. या सर्वांचा एकंदरीत आकडा करोडोंमध्ये आहे.

एक हजार सर्वसामान्यांची वीज तोडलीदोन महिन्यांचे वीजबिल थकले तरी सर्वसामान्यांचे कनेक्शन तोडले जाते. मग कार्यालयांचे का तोडले जात नाही? अलीकडच्या काळात एक हजार नागरिकांची वीज कापली आहे.

सरकारी कार्यालयांवर कारवाई नाहीमार्च एण्डला सरकारी कार्यालयाचे वीज बिल जमा होणार आहे. त्यामुळे कारवाई होत नाही. त्यांचे बिल एकदाच आले तरी ते पूर्ण येते.- महावितरण अधिकारी

सर्वसामान्यांचीच वीज का तोडली जाते?कामासाठी दिवसभर बाहेर राबलो. सायंकाळी घरी आलो तर वीजपुरवठा तोडलेला होता.-अरुण जाधव

नवीन मीटरसाठी चकराघरात वीज मीटर घेण्यासाठी संबंधितांच्या विनवण्या कराव्या लागतात. कोटेशन भरूनही नवीन वीज मीटर घेण्यासाठी महिना महिना चकरा माराव्या लागतात.- मोहन भोळे

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबाद