शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

सरकारी कार्यालयांनी थकविले करोडो रुपयांचे बिल; महावितरण वीज तोडणार का?

By साहेबराव हिवराळे | Updated: February 29, 2024 19:33 IST

दोन महिन्यांचे वीजबिल थकले तरी सर्वसामान्यांचे कनेक्शन तोडले जाते.

छत्रपती संभाजीनगर : थकबाकी साचल्याने वसुली मोहिमेला वेग देत वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकी ७,५०,३५४ ग्राहकांकडे ११२.२ कोटी रु. आहे. शहरातील शासकीय पाणीपुरवठा, मनपा, जि.प. या कार्यालयांकडे वीजबिल साचले आहे. या कार्यालयांची वीज कापणार काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

सरकारी कार्यालयांनी थकविले करोडो रुपयेपाणीपुरवठा, मनपा, जि.प. आणि सार्वजनिक पाणीपुरवठा योजना या कार्यालयांकडे सर्वांत जास्त बिल बाकी असून, त्यांचे कनेक्शन का कापले जात नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. सर्वाधिक थकबाकी कृषी अधिकारी कार्यालयाकडे आहे. या सर्वांचा एकंदरीत आकडा करोडोंमध्ये आहे.

एक हजार सर्वसामान्यांची वीज तोडलीदोन महिन्यांचे वीजबिल थकले तरी सर्वसामान्यांचे कनेक्शन तोडले जाते. मग कार्यालयांचे का तोडले जात नाही? अलीकडच्या काळात एक हजार नागरिकांची वीज कापली आहे.

सरकारी कार्यालयांवर कारवाई नाहीमार्च एण्डला सरकारी कार्यालयाचे वीज बिल जमा होणार आहे. त्यामुळे कारवाई होत नाही. त्यांचे बिल एकदाच आले तरी ते पूर्ण येते.- महावितरण अधिकारी

सर्वसामान्यांचीच वीज का तोडली जाते?कामासाठी दिवसभर बाहेर राबलो. सायंकाळी घरी आलो तर वीजपुरवठा तोडलेला होता.-अरुण जाधव

नवीन मीटरसाठी चकराघरात वीज मीटर घेण्यासाठी संबंधितांच्या विनवण्या कराव्या लागतात. कोटेशन भरूनही नवीन वीज मीटर घेण्यासाठी महिना महिना चकरा माराव्या लागतात.- मोहन भोळे

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबाद