शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या डिपीआरसाठी ५० कोटी देण्यास शासनाची टाळाटाळ

By बापू सोळुंके | Updated: September 29, 2023 18:36 IST

विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर: शहरात पंधरा दिवसापूर्वी झालेल्या राज्यमंत्रीमंडळ बैठकीत सिंचनासाठी १४ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची  घोषणा सरकारने केली. दुसरीकडे मात्र, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल  बनविण्यासाइी बंधित विभागाला केवळ  ५० कोटी देण्यास सरकारकडून टाळाटाळ करीत आहे, यावरून मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी जाहिर केलेला निधी हे केवळ थोतांड, असल्याचा घणघणाती आराेप विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

आ. दानवे म्हणाले की, राज्यसरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात नुकतीच एक बैठक आयोजित केली.  मराठा आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवू शकत नाही, हे लक्षात येताच राज्यसरकारने  मराठा आरक्षणावर सर्वपक्षिय बैठक बोलावली होती. आता मात्र ओबीसी आरक्षणाच्या बैठकीचे आयोजन करताना राज्यसरकारने मात्र विरोधीपक्षांना विचारलेही नाही. यावरून असे असे दिसते की जेव्हा एखादी समस्या अंगावर येते असे लक्षात येते तेव्हा राज्यसरकार विरोधीपक्षांना सोबत घेत असल्याचे स्पष्ट होते.  मुंबईतील मुलूंड भागात मराठी माणसाला घर देण्यास संबंधित सोसायटीने विरोध केला. गुजरात धार्जिने राज्यसरकारकडून मराठी माणसाला न्याय मिळेल याची खात्री नाही.  यावरुन राज्यातील सामाजिक व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारे जात, धर्म, प्रांत पाहुन घरदार देण्याचा विचार चुकीचा असल्याचे त्यांनी नमूद केले. यापत्रकार परिषदेला शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.

ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग सरकारचे घरगडीकेंद्र आणि राज्यसरकारच्या धोरणाविरोधात जाहिर टीका करणाऱ्या आ.रोहित पवार यांना नुकतीच ईडीने नोटीसा पाठविल्याचे समजले. केंद्रसरकारविरोधात बोलणाऱ्याच्यामागे ईडी, सीबीआय अथवा आयकर विभाग लावा. ईडीच्या नोटीसा पाठविण्याचे आता सर्वश्रुत झाले आहे. यावरुन ईडी, सीबीआय आणि आयकर या संस्था सरकारच्या घरगडी असल्यासारखे काम करीत आहेत. अशाप्रकारे सरकारने ईडी,सीबीआय अथवा आयकर च्या माध्यमातून विरोधकांना नमोहरम करण्याचा प्रयत्न केला तरी, इंडिया आगाडी मजबूत राहिल, असा दावा त्यांनी केला. इंडिया आघाडीमुळे शासन बिथरले असून यातून चुका करू लागल्याचा आरोप आ.दानवेंनी केला.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादWaterपाणी