शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

सरकार नापास झाले आहे; मुख्यमंत्र्यांनी आता अभ्यास बंद करावा : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 18:56 IST

पुन्हा हे सरकार आले तर तुमचा मतदानाचा अधिकार सुद्धा हिरावला जाईल.

पैठण (औरंगाबाद ) : भाजपा-शिवसेनेला सरकार चालवता येत नाही, हे सरकार नापास झाले आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अभ्यास बंद करावा असा टोला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लगावला. ते पैठण येथे दुष्काळ मोर्चात बोलत होते.  

आज दुपारी कॉंग्रेसतर्फे दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. शहरातील खंडोबा चौकातून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. यानंतर मोर्चाचे शिवाजी चौकात जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलतांना चव्हाण म्हणाले, भाजप सरकार जनतेला काही देऊ शकत नाही. पुन्हा हे सरकार आले तर तुमचा मतदानाचा अधिकार सुद्धा हिरावला जाईल. तसेच सरकारचा मराठवाड्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन असून आम्ही मंजूर केलेल्या योजना सुद्धा त्यांनी राबविल्या नाहीत, असेही ते म्हणाले. 

यावेळी खा. एकनाथ गायकवाड, जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, नामदेव पवार, रविंद्र काळे, जितसिंग करकोटक, तालुकाध्यक्ष विनोद तांबे, माजी मंत्री अनिल पटेल, विलास औताडे, आप्पासाहेब पाटील, किशोर दसपुते, प्रल्हाद राठोड, रावसाहेब नाडे, किरण डोणगावकर, शेषराव तायडे, निमेश पटेल, हसनोद्दीन कटयारे, जालिंदर आडसूळ, अजित पगारे, फाजल टेकडी, रफिक कादरी आदींची उपस्थिती होती. या वेळी जि प सदस्य पल्लवी नवथर, सविता पवार, मंगल नवले, तय्यब पटेल, आंबादास ढवले, सोमनाथ भारतवाले, हमीद सर , दिलीप सोनटक्के,  महेश पवार, किरण जाधव, युवराज करकोटक, तुळशीदास शिंदे, दत्ता फासाटे, रमजु चारनिया, हरिपंडीत गोसावी भिकाजी आठवले, रामनाथ चोरमले यांच्यासह मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचा सहभाग होता. सभेनंतर तहसीलदार महेश सावंत यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा