शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सरकार नापास झाले आहे; मुख्यमंत्र्यांनी आता अभ्यास बंद करावा : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 18:56 IST

पुन्हा हे सरकार आले तर तुमचा मतदानाचा अधिकार सुद्धा हिरावला जाईल.

पैठण (औरंगाबाद ) : भाजपा-शिवसेनेला सरकार चालवता येत नाही, हे सरकार नापास झाले आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अभ्यास बंद करावा असा टोला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लगावला. ते पैठण येथे दुष्काळ मोर्चात बोलत होते.  

आज दुपारी कॉंग्रेसतर्फे दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. शहरातील खंडोबा चौकातून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. यानंतर मोर्चाचे शिवाजी चौकात जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलतांना चव्हाण म्हणाले, भाजप सरकार जनतेला काही देऊ शकत नाही. पुन्हा हे सरकार आले तर तुमचा मतदानाचा अधिकार सुद्धा हिरावला जाईल. तसेच सरकारचा मराठवाड्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन असून आम्ही मंजूर केलेल्या योजना सुद्धा त्यांनी राबविल्या नाहीत, असेही ते म्हणाले. 

यावेळी खा. एकनाथ गायकवाड, जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, नामदेव पवार, रविंद्र काळे, जितसिंग करकोटक, तालुकाध्यक्ष विनोद तांबे, माजी मंत्री अनिल पटेल, विलास औताडे, आप्पासाहेब पाटील, किशोर दसपुते, प्रल्हाद राठोड, रावसाहेब नाडे, किरण डोणगावकर, शेषराव तायडे, निमेश पटेल, हसनोद्दीन कटयारे, जालिंदर आडसूळ, अजित पगारे, फाजल टेकडी, रफिक कादरी आदींची उपस्थिती होती. या वेळी जि प सदस्य पल्लवी नवथर, सविता पवार, मंगल नवले, तय्यब पटेल, आंबादास ढवले, सोमनाथ भारतवाले, हमीद सर , दिलीप सोनटक्के,  महेश पवार, किरण जाधव, युवराज करकोटक, तुळशीदास शिंदे, दत्ता फासाटे, रमजु चारनिया, हरिपंडीत गोसावी भिकाजी आठवले, रामनाथ चोरमले यांच्यासह मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचा सहभाग होता. सभेनंतर तहसीलदार महेश सावंत यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा