शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सरकार नापास झाले आहे; मुख्यमंत्र्यांनी आता अभ्यास बंद करावा : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 18:56 IST

पुन्हा हे सरकार आले तर तुमचा मतदानाचा अधिकार सुद्धा हिरावला जाईल.

पैठण (औरंगाबाद ) : भाजपा-शिवसेनेला सरकार चालवता येत नाही, हे सरकार नापास झाले आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अभ्यास बंद करावा असा टोला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लगावला. ते पैठण येथे दुष्काळ मोर्चात बोलत होते.  

आज दुपारी कॉंग्रेसतर्फे दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. शहरातील खंडोबा चौकातून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. यानंतर मोर्चाचे शिवाजी चौकात जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलतांना चव्हाण म्हणाले, भाजप सरकार जनतेला काही देऊ शकत नाही. पुन्हा हे सरकार आले तर तुमचा मतदानाचा अधिकार सुद्धा हिरावला जाईल. तसेच सरकारचा मराठवाड्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन असून आम्ही मंजूर केलेल्या योजना सुद्धा त्यांनी राबविल्या नाहीत, असेही ते म्हणाले. 

यावेळी खा. एकनाथ गायकवाड, जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, नामदेव पवार, रविंद्र काळे, जितसिंग करकोटक, तालुकाध्यक्ष विनोद तांबे, माजी मंत्री अनिल पटेल, विलास औताडे, आप्पासाहेब पाटील, किशोर दसपुते, प्रल्हाद राठोड, रावसाहेब नाडे, किरण डोणगावकर, शेषराव तायडे, निमेश पटेल, हसनोद्दीन कटयारे, जालिंदर आडसूळ, अजित पगारे, फाजल टेकडी, रफिक कादरी आदींची उपस्थिती होती. या वेळी जि प सदस्य पल्लवी नवथर, सविता पवार, मंगल नवले, तय्यब पटेल, आंबादास ढवले, सोमनाथ भारतवाले, हमीद सर , दिलीप सोनटक्के,  महेश पवार, किरण जाधव, युवराज करकोटक, तुळशीदास शिंदे, दत्ता फासाटे, रमजु चारनिया, हरिपंडीत गोसावी भिकाजी आठवले, रामनाथ चोरमले यांच्यासह मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचा सहभाग होता. सभेनंतर तहसीलदार महेश सावंत यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा