शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

पालकांसाठी खुशखबर! ‘आरटीई’साठी २५ मार्चपर्यंत वाढली मुदत,आतापर्यंत १७ हजार नोंदणी

By विजय सरवदे | Updated: March 18, 2023 17:41 IST

जिल्ह्यात ५४६ शाळांनी ‘ आरटीई ’ साठी केली नोंदणी

छत्रपती संभाजीनगर : वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी १ मार्चपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेची नोंदणी सुरू झाली. दरम्यान, १७ मार्च ही नोंदणीची अंतिम मुदत होती. या तारखेपर्यंत जिल्ह्यात १७ हजार ४०४ पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी नोंदणी केली. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आता २५ मार्चपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे.

बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार (आरटीई) प्रवेश प्रक्रिया दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यातच राबविले जात असते. मात्र, यंदा या प्रक्रियेस मोठा विलंब झाला. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी २३ जानेवारीपासून शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. १० फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील ५४६ शाळांनी नोंदणी केली. त्यानंतर १ मार्चपासून विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली. ही मुदत १७ मार्चपर्यंत होती. दरम्यान, एकाचवेळी नोंदणीसाठी पोर्टलवर भार वाढल्यामुळे ते अनेकदा हँग पडत होते. त्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्यास प्रवेशाच्या नोंदणीपासून वंचित राहिले. ही बाब लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आता विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी २५ मार्चपर्यंत मुदत वाढवली आहे.

 

जिल्ह्यात ५४६ शाळांनी ‘ आरटीई ’ साठी केली नोंदणी

- नोंदणी केलेल्या शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी ४ हजार ६९ जागा उपलब्ध

- १७ मार्चपर्यंत १७ हजार ४०४ विद्यार्थ्यांसाठी झाली नोंदणी

- २५ मार्चपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण