शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

ईश्वर चराचरात आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:18 IST

नरेंद्रचार्य महाराज : सिल्लोडमध्ये भक्तसागर लोटला; दर्शनासाठी गर्दी

सिल्लोड : ईश्वर चराचरात आहे. माणसाच्या सत्कर्माने त्याला देवपण प्राप्त करता येऊ शकते, यासाठी त्याचे कर्म महत्त्वाचे आहे. आपण जगत असताना दुसऱ्याला जगायला मदत करणे, हीच खरी मानवता आहे. त्यामुळे प्रत्येकाने चांगले कर्म करणे गरजेचे आहे, असा उपदेश जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज (नाणिज धाम) यांनी येथे केले. महाराजांच्या दर्शनासाठी सिल्लोडमध्ये भक्तसागर लोटला होता.बुधवारी शहरातील भराडी रस्त्यालगत स्व. गोकुळचंद खिंवसरा सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कीर्तन, प्रवचन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी आयोजक राजेश खिंवसरा व त्यांच्या कुंटुबियांच्या वतीने महाराजांचे पाद्यपूजन करण्यात आले.  तुम्ही बुध्दीचा कसा वापर करता, यावर त्याचे फलीत अवलंबून आहे. देवादिकांना देखील चुकीने केलेल्या गोष्टीचे प्रायश्चित भोगावे लागले असेल तर तुम्ही आम्ही कोण, माणसाचे शरीर हे नश्वर असून आत्मा अमर आहे. त्यामुळे मोह माया याचा त्याग केला तरच तुम्ही ईश्वरप्राप्ती करु शकता, असा उपदेश महाराजांनी केला.सुमारे अडीच तास केलेल्या उपदेशात जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांनी आपला श्री संप्रदाय हा परिवार असून भक्ताने दिलेल्या हाकेला धाऊन जातो, असे सांगत सच्चा मनाने हाक द्या, मी धाऊन येईल, असे सांगितले. महाराजांच्या दर्शन व प्रवचन सोहळयास लाखो भाविक विशेषत: महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नरेंद्रचार्य महारांजाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवक