शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

ईश्वर चराचरात आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:18 IST

नरेंद्रचार्य महाराज : सिल्लोडमध्ये भक्तसागर लोटला; दर्शनासाठी गर्दी

सिल्लोड : ईश्वर चराचरात आहे. माणसाच्या सत्कर्माने त्याला देवपण प्राप्त करता येऊ शकते, यासाठी त्याचे कर्म महत्त्वाचे आहे. आपण जगत असताना दुसऱ्याला जगायला मदत करणे, हीच खरी मानवता आहे. त्यामुळे प्रत्येकाने चांगले कर्म करणे गरजेचे आहे, असा उपदेश जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज (नाणिज धाम) यांनी येथे केले. महाराजांच्या दर्शनासाठी सिल्लोडमध्ये भक्तसागर लोटला होता.बुधवारी शहरातील भराडी रस्त्यालगत स्व. गोकुळचंद खिंवसरा सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कीर्तन, प्रवचन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी आयोजक राजेश खिंवसरा व त्यांच्या कुंटुबियांच्या वतीने महाराजांचे पाद्यपूजन करण्यात आले.  तुम्ही बुध्दीचा कसा वापर करता, यावर त्याचे फलीत अवलंबून आहे. देवादिकांना देखील चुकीने केलेल्या गोष्टीचे प्रायश्चित भोगावे लागले असेल तर तुम्ही आम्ही कोण, माणसाचे शरीर हे नश्वर असून आत्मा अमर आहे. त्यामुळे मोह माया याचा त्याग केला तरच तुम्ही ईश्वरप्राप्ती करु शकता, असा उपदेश महाराजांनी केला.सुमारे अडीच तास केलेल्या उपदेशात जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांनी आपला श्री संप्रदाय हा परिवार असून भक्ताने दिलेल्या हाकेला धाऊन जातो, असे सांगत सच्चा मनाने हाक द्या, मी धाऊन येईल, असे सांगितले. महाराजांच्या दर्शन व प्रवचन सोहळयास लाखो भाविक विशेषत: महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नरेंद्रचार्य महारांजाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवक