शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

ईश्वर चराचरात आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:18 IST

नरेंद्रचार्य महाराज : सिल्लोडमध्ये भक्तसागर लोटला; दर्शनासाठी गर्दी

सिल्लोड : ईश्वर चराचरात आहे. माणसाच्या सत्कर्माने त्याला देवपण प्राप्त करता येऊ शकते, यासाठी त्याचे कर्म महत्त्वाचे आहे. आपण जगत असताना दुसऱ्याला जगायला मदत करणे, हीच खरी मानवता आहे. त्यामुळे प्रत्येकाने चांगले कर्म करणे गरजेचे आहे, असा उपदेश जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज (नाणिज धाम) यांनी येथे केले. महाराजांच्या दर्शनासाठी सिल्लोडमध्ये भक्तसागर लोटला होता.बुधवारी शहरातील भराडी रस्त्यालगत स्व. गोकुळचंद खिंवसरा सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कीर्तन, प्रवचन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी आयोजक राजेश खिंवसरा व त्यांच्या कुंटुबियांच्या वतीने महाराजांचे पाद्यपूजन करण्यात आले.  तुम्ही बुध्दीचा कसा वापर करता, यावर त्याचे फलीत अवलंबून आहे. देवादिकांना देखील चुकीने केलेल्या गोष्टीचे प्रायश्चित भोगावे लागले असेल तर तुम्ही आम्ही कोण, माणसाचे शरीर हे नश्वर असून आत्मा अमर आहे. त्यामुळे मोह माया याचा त्याग केला तरच तुम्ही ईश्वरप्राप्ती करु शकता, असा उपदेश महाराजांनी केला.सुमारे अडीच तास केलेल्या उपदेशात जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांनी आपला श्री संप्रदाय हा परिवार असून भक्ताने दिलेल्या हाकेला धाऊन जातो, असे सांगत सच्चा मनाने हाक द्या, मी धाऊन येईल, असे सांगितले. महाराजांच्या दर्शन व प्रवचन सोहळयास लाखो भाविक विशेषत: महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नरेंद्रचार्य महारांजाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवक