शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईचा तीन कोटींचा निधी मिळेना

By admin | Updated: May 6, 2015 00:28 IST

जालना : जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ जानेवारी ते मार्च २०१५ या कालावधीत करण्यात आलेल्या उपाययोजनांसाठी जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेला

जालना : जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ जानेवारी ते मार्च २०१५ या कालावधीत करण्यात आलेल्या उपाययोजनांसाठी जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेला तीन कोटींचा निधी शासनाकडून अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे टँकरधारकांसमोर डिझेलचा तर ज्या शेतकऱ्यांनी विहिरी अधिग्रहणासाठी दिल्या, त्यांच्या मोबदल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या आॅक्टोबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर ते जून या कालावधीत टंचाई निवारणासाठी अंदाजित ३७ कोटींचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. या आराखड्यानुसार टंचाईजन्य परिस्थितीत ५५० टँकरची अपेक्षा करण्यात आली असली तरी मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे ही संख्या कमी होण्याची शक्यता आहे. मात्र सद्यस्थितीत २११ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून ३५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत टँकर व विहिर अधिग्रहणावर २ कोटींचा खर्च झाला. तर नळयोजना दुरूस्ती, तात्पुरती नळयोजना इत्यादी उपाययोजनांसाठी १ कोटींचा खर्च झाला. त्यामुळे या तीन कोटींचा खर्च मिळावा, जेणेकरून शेतकऱ्यांना विहिर अधिग्रहणाचे तसेच संबंधितांना टँकर व उपाययोजनांच्या कामांचे देयके अदा करता येतील, याबाबतचा प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला. हा खर्च मिळण्याची मागणी विहिर मालकांनी लावून धरली आहे. मात्र शासनाकडून अद्याप या खर्चाची रक्कम मिळालेली नाही. टँकरमालकांना डिझेलचा खर्च न मिळाल्याने त्यांच्याकडूनही खर्च देण्याची मागणी होत आहे. तर नळयोजनांची कामे केलेले कंत्राटदारही देयकाच्या प्रतीक्षेत आहेत.याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन. तांगडे म्हणाले की, आम्ही शासनाकडे याविषयीचा प्रस्ताव पाठविलेला आहे. अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. राज्यात अन्य जिल्ह्यांनाही हा निधी मिळाला नसल्याचे समजते. (प्रतिनिधी)