शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कचरा संकलनाच्या रिक्षाचे डिझाईन चुकीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 17:37 IST

शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. या कंपनीने आणलेल्या रिक्षांचे डिझाईन अत्यंत चुकीचे असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

औरंगाबाद : शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. या कंपनीने आणलेल्या रिक्षांचे डिझाईन अत्यंत चुकीचे असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. इंदूर पॅटर्नप्रमाणे रिक्षा येणार असे मनपानेच जाहीर केले होते. शहरात दाखल झालेल्या रिक्षा मनपाच्या जुन्या रिक्षांप्रमाणेच आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्व रिक्षा उघड्या आहेत. पावसाळ्यात कचरा जेवढा ओला होईल, त्याच्या वजनानुसार महापालिका कंत्राटदाराला पैसा देईल.

बंगळुरू येथील कंपनीने शहरात १ टन कचरा उचलला, तर महापालिका १८६३ रुपये देणार आहे. शहरात दररोज साधारण ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला मनपाने इंदूर पॅटर्नप्रमाणे रिक्षा तयार करून आणण्यास सांगितले होते. ओला व सुका कचरा टाकण्याची वेगळी व्यवस्था असावी. कंपनीने चार दिवसांपूर्वी ज्या रिक्षा आणल्या आहेत, त्या उघड्या आहेत. त्यावर ताडपत्री टाकण्यात येईल, अशी व्यवस्था आहे.

शहरात जमा झालेला कचरा कंपनी मनपाला वजन करून देणार आहे. पावसाळ्यात कचºयाचे वजन तीनपट होईल. महापालिकेने कंपनीला ३०० रिक्षा आणाव्यात, असे आदेशित केले आहे. मोजकीच वाहने सध्या कंपनीने आणली आहेत. ९०० कर्मचारी कंपनीला लागणार आहेत. प्रत्येक वाहनावर चालक, एक कर्मचारी, सुपरवायझर यांचा समावेश आहे.

शनिवारी करारमहापालिकेने कंपनीसोबत अंतिम करार शनिवारी केला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, सभागृहनेता विकास जैन, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची उपस्थिती होती. कंपनीकडून मालक पी. गोपीनाथ रेड्डी, हर्षवर्धन रेड्डी यांची उपस्थिती होती. कंपनीने आणलेल्या वाहनांचे पासिंग लवकर करण्यात येईल. २६ जानेवारीपासून कचरा संकलनाला सुरुवात होईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी नंतर पत्रकार परिषदेत जाहीर केले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न