शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 17:26 IST

अत्यल्प पावसामुळे गंगापूर तालुक्यातील खरिपाची पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वाळूज महानगर : अत्यल्प पावसामुळे गंगापूर तालुक्यातील खरिपाची पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यंदा खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी उसणवारी करुन जून महिन्यात कापूस, मका, बाजरी आदींची पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर जवळपास महिनाभर पावसाने दडी मारल्यामुळे पिके पाण्याअभावी करपली. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकºयांना विहिरी, बोअरचे पाणी देऊन या हंगामातील पिके कशी-बशी जगविली होती. यानंतर महिनाभरानंतर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने पिकांना जिवदान मिळाले. मात्र, संपूर्ण पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उत्पादनाची मोठ्या प्रमाणात घट झाली असून, शेतकºयांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. खरीप हंगामात जेमतेम उत्पादन झाल्याने कर्ज व उसणवारी केलेले पैसे कसे फेडावे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. परिसरातील टेंभापुरी मध्यम प्रकल्पासह अनेक गावांतील पाझर तलावात जलसाठा न झाल्यामुळे शेतकºयांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. परतीच्या पावसानेही दगा दिल्यामुळे रब्बी हंगामही वाया जाण्याची भिती शेतकºयातून वर्तविली जात आहे.महसूल विभागातर्फे गंगापूर तालुक्यात पीक पाहणी केली असता तालुक्याची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गंगापूर तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्याची मागणी निवदेनात करण्यात आली आहे. निवेदनावर युवक काँग्रेसचे महासचिव सय्यद अलीम यांच्यासह पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबाद