शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

G20 Summit: राजकारणातील संधीतून लैंगिक समानता येणे शक्य: बान्सुरी स्वराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 15:39 IST

‘महिला-नेतृत्वातील विकास सक्षम करणारे धोरण आणि कायदेशीर चौकट’ या सत्रात विकास आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी धोरण आणि कायदेशीर फ्रेमवर्कच्या भूमिकेवर लक्षवेधी चर्चा झाली.

छत्रपती संभाजीनगर : जगभरातील महिलांच्या राजकीय इच्छाशक्तीच्या महत्त्वावर भर देणे गरजेचे आहे. सर्व महिलांना त्यांचे मत असले पाहिजे. राजकारणातील महिलांना संधी हा लैंगिक समानता आणण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयातील भारताच्या अधिवक्ता बन्सुरी स्वराज यांनी व्यक्त केले. जी-२० अंतर्गत डब्ल्यू-२० च्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात विविध विषयावर मंथन झाले.

‘महिला-नेतृत्वातील विकास सक्षम करणारे धोरण आणि कायदेशीर चौकट’ या सत्रात विकास आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी धोरण आणि कायदेशीर फ्रेमवर्कच्या भूमिकेवर लक्षवेधी चर्चा झाली. यूएसएच्या मिशेल सिल्व्हरथॉन यांनी संचालन केले. ॲड. स्वराज यांनी कायदेशीर बाबी आणि भारतात महिलांना संधी यावर सकारात्मक भाष्य केले. सिल्व्हरथॉन म्हणाल्या, आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. यूए वुमनच्या सुसान जेन, दक्षिण आफ्रिकेच्या प्रा. नार्निया बोहलर, स्पेनमधील एमएलके लॉ फर्मच्या संस्थापक कॅथरिना मिलर यांनी महिलांच्या प्रगतीला अडथळा ठरणाऱ्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी कायदे आणि धोरणात्मक उपाययोजनांबाबत चर्चा केली.

अपारंपरिक महिलांनी मिळविलेले यश या विषयावरील विशेष सत्राने दुसऱ्या दिवशीच्या मंथनाला सुरुवात झाली. प्रास्ताविक राज्यसभा खा. डॉ. सोनल मानसिंग यांनी केले. शहरातील महिलांच्या योगदानावर तयार केलेल्या 'अवया' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले. जम्मू आणि काश्मिरी ग्रामीण उपजीविका अभियानाच्या सदस्या झुबेदिया बीबी यांनी ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाच्या उपक्रम, योजनांची मदत झाल्याचे नमूद केले.

भारतीय नौदलातील महिलांचा सहभागशाझिया खान, दिशा अमृत, तविशी सिंग आणि स्वाती भंडारी या नौदलात कार्यरत महिलांनी जुनाट विचारांना खोडून सामाजिक जडणघडणीच्या वर स्वत:ला पोहोचविले. नेव्ही वेल्फेअर अँड वेलनेस असोसिएशनच्या प्रतिनिधी दीपा भटनायर यांनी समाजाच्या वाढीसाठी आणि त्यांच्या पुढाकारातून महिला सक्षमीकरणात नौदलाच्या पत्नींनी बजावलेली भूमिका यावर मत व्यक्त केले.

७० विषयांवर चर्चादोन दिवसांतील सत्रातून झालेल्या चर्चा महिलांच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, असा दावा समारोपप्रसंगी परिषदेच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांनी केला. महिला उद्योजकांचा सक्रिय सहभाग, सक्षमीकरणासाठी पावले उचलणे आणि लिंग समानता वाढविणाऱ्या धोरणांसाठी काम करण्याचा मानस चर्चेअंती व्यक्त करण्यात आला. दोन दिवसांत ७० विषयांवर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकार