शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील विहिरीला निधीची कोरड

By admin | Updated: April 25, 2016 23:33 IST

गोविंद इंगळे , निलंगा सप्टेंबर २०१५़़़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिलाच दुष्काळी दौरा निलंगा तालुक्यात़़़ या दौऱ्यात सिंचन विहिरीचे उद्घाटन करण्यासाठी रातोरात तोंडी मंजुरी देवून

गोविंद इंगळे , निलंगासप्टेंबर २०१५़़़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिलाच दुष्काळी दौरा निलंगा तालुक्यात़़़ या दौऱ्यात सिंचन विहिरीचे उद्घाटन करण्यासाठी रातोरात तोंडी मंजुरी देवून निटूरच्या एका महिला शेतकऱ्याच्या शेतात मार्कआऊट पडले़ अचानक झालेल्या या लाभाने हुरळून गेलेल्या त्या शेतकऱ्याने पदरमोड करुन ५ लाख खर्च केले़ विहीर पूर्ण झालीही़ पण, अद्याप एक छदामही तिच्या पदरी पडला नाही, असा आरोप महिला शेतकऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना केला़ निलंगा तालुक्यातील निटूर येथील लक्ष्मीबाई बंडाप्पा हासबे या शेतकरी महिलेचे निटूर रस्त्यालगतच शेत आहे़ या रस्त्यावरुनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सप्टेबर २०१५ मध्ये पहिला दुष्काळी दौरा निघाला होता़ त्यांच्या दौऱ्याच्या मार्गावर प्रशासनाने एका दिवसात वातावरणाचा नूर पालटून टाकला़ ठिकठिकाणी शेततळी, सिंचन विहिरींचे मार्कआऊट टाकून दिले़ त्यातीलच एक लक्ष्मीबाई हासबे़ त्यांच्या शेतातही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी असेच रातोरात मार्कआऊट टाकून दिले़ लक्ष्मीबार्इंना सिंचन विहिरीची तोंडीच मंजुरी देवून हे काम उरकण्यात आले़ कदाचित् मुख्यमंत्री तयार झाले तर त्यांच्याच हस्ते या विहिरीचे उद्घाटन करण्याचा प्रशासनाचा बेत़ ध्यानीमनी नसताना अन् वर्षानुवर्षे कागदांची पुंगळी घेवून प्रशासनाचे उंबरे झिजविले तरी मंजुरी मिळत नसताना आपल्या शेतात थेट विहिरीचे मार्कआऊट पडल्याने लक्ष्मीबाई हुरळून गेल्या़ दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आले तसे गेलेही़ या विहिरीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होवू शकले नाही़ मात्र, लक्ष्मीबार्इंनी मंजुरी मिळाल्याचे गृहीत धरुन पदरमोड करीत या विहिरीवर आतापर्यंत ५ लाख रुपये खर्च केले़ ५१ फूट खोलीची विहीर पूर्णत्वास नेलीही़ त्यास चांगले पाणी लागले़ हा आनंद असला तरी मुख्यमंत्र्यांनी पाठ करताच प्रशासनातील अधिकारी लक्ष्मीबाईंच्या विहिरीस विसरुनच गेले़ आज सात महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असला तरी लक्ष्मीबार्इंच्या हाती एक रुपयाही या प्रशासनाने टेकवला नाही़ अनुदानासाठी पंचायत समितीला हेलपाटे मारुन चप्पल झिजली़ पण, अधिकाऱ्यांना पाझर फुटला नाही़ पैश्याचे नाव घेतले की, केवळ कौतुकाची थाप देवून टोलवाटोलवी केली जात असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया लक्ष्मीबाई हासबे यांनी दिली़ \त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या मार्गावर प्रशासनाने एका दिवसात वातावरणाचा नूर पालटून टाकला़ ठिकठिकाणी शेततळी, सिंचन विहिरींचे मार्कआऊट टाकून दिले़ त्यातीलच एक लक्ष्मीबाई हासबे़ त्यांच्या शेतातही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी असेच रातोरात मार्कआऊट टाकून दिले़ लक्ष्मीबार्इंना सिंचन विहिरीची तोंडीच मंजुरी देवून हे काम उरकण्यात आले़ कदाचित् मुख्यमंत्री तयार झाले तर त्यांच्याच हस्ते या विहिरीचे उद्घाटन करण्याचा प्रशासनाचा बेत़ मात्र उद्घाटन होऊ शकले नव्हते.