शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

महापालिकेत निधी पडून; कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:06 IST

मागील काही वर्षांमध्ये केंद्र व राज्य शासनाकडून शेकडो कोटींचा निधी महापालिकेला प्राप्त झाला. हा निधी वर्षानुवर्षे बँकांमध्ये पडून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील काही वर्षांमध्ये केंद्र व राज्य शासनाकडून शेकडो कोटींचा निधी महापालिकेला प्राप्त झाला. हा निधी वर्षानुवर्षे बँकांमध्ये पडून आहे. ज्या विकास कामांसाठी शासनाने निधी दिला आहे, ती कामे सुरूच झालेली नाहीत. जी कामे सुरू झाली आहेत, ती अर्धवट अवस्थेत आहेत. प्रशासकीय इच्छाशक्ती नसल्याने हा निधी पडून असल्याचे समोर आले आहे.केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत आतापर्यंत महापालिकेला २८१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाने स्मार्ट सिटीसाठी दरवर्षी तब्बल शंभर कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. मागील वर्षी मनपाला १३७ कोटी रुपये देण्यात आले. हा निधी महापालिकेने एका खाजगी बँकेत ठेवला. संपूर्ण निधी राष्टÑीयीकृत बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवला असता तर कोट्यवधी रुपयांचे व्याज महापालिकेला मिळाले असते. जायकवाडीहून औरंगाबादपर्यंत पाणी आणण्यासाठी ७ वर्षांपूर्वी केंद्र व राज्य शासनाने १५० कोटींचा निधी दिला आहे. हा निधीही फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवला आहे. त्यावर १०० कोटी रुपये व्याज जमा झाला आहे. पाच अग्निशमन केंद्र बांधण्यासाठी महापालिकेला तीन वर्षांपूर्वी १ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी दिला. या निधीत मनपाने ३ कोटी रुपये टाकावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. महापालिका निधी तिजोरीत ठेवून गप्प आहे.