शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

रांजणगावात शिवसेनेतर्फे मोफत पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:56 IST

पाणीटंचाईमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून शिवसेनेतर्फे मोफत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली आहे.

वाळूज महानगर : पाणीटंचाईमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून शिवसेनेतर्फे मोफत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करुन पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. विभागप्रमुख कैलास हिवाळे यांनी स्वखर्चातून पाणीपुरवठा सुरु केल्यामुळे टंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

रांजणगाव ग्रामपंचायतीकडून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे पैसे देवूनही टँकर मिळत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. पाण्यासाठी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून शिवसेनेचे विभाग प्रमुख कैलास हिवाळे यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून नागरिकांसाठी मोफत पाणीपुरवठा सुरु केला आहे.

येथील टंचाईग्रस्त भागात नागरिकांना पाणी भरण्यासाठी १ हजार क्षमतेच्या १५ टाक्या बसविण्यात आल्या आहेत. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करुन मोफत पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली.

यावेळी विभाग प्रमुख कैलास हिवाळे, ग्रा.पं. सदस्य शिवराम ठोंबरे, रावसाहेब भोसले, भगवान साळुंखे, अमोल लोहकरे, प्रविण दुबिले, लक्ष्मण साध्ये, गजानन रावळकर, प्रदीप सवई, गजानन घायवट, हरिदास चव्हाण, ईश्वर वाघचौरे, कैलास भागवत, बाळू माकोडे, भगवान गायकवाड आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Walujवाळूजwater shortageपाणीकपात