शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे महापालिकेसमोर अचानक उपोषण

By मुजीब देवणीकर | Updated: August 5, 2022 15:26 IST

लोकप्रतिनिधी सिमेंट रस्तेच का बांधतात? पाण्याची टाकी का बांधत नाहीत, असा प्रश्नही माजी आमदार जाधव यांनी उपस्थित केला आहे.

औरंगाबाद: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दुपारी अचानक महापालिकेसमोर उपोषण सुरु केले आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी जाधव यांनी केली. 

औरंगाबाद महापालिका राज्यात सर्वात जास्त कर आकारते अशी टीका कायम होत असते. कराच्या रक्कमेच्या तुलनेत सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. रस्ते, पाणी आणि कचरा याची समस्या काही केल्या सुटत नाही. एकीकडे स्मार्ट सिटीचे काम आणि दुसरीकडे पायाभूत सुविधांसाठी नागरिकांची ओरड आहे. दरम्यान, शहरातील पायाभूत सुविधा आणि कर या विषय माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी हातात घेतला आहे. जाधव यांनी आज अचानक महापालिकेच्या कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच लोकप्रतिनिधी सिमेंट रस्तेच का बांधतात? पाण्याची टाकी का बांधत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

माजी आमदार जाधव यांनी अचानक सुरु केलेल्या उपोषणाची चर्चा होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या आंदोलनामुळे जाधव देखील निवडणुकीत आपले समर्थक उतरवणार का? असेही चर्चा आता सुरु झाली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका