शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांच्या 'त्या' 4 भविष्यवाणी, ज्या पूर्णपणे चुकीच्या ठरल्या; विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले...
2
शपथ घेताच मोदी ३.० सरकार ॲक्शन मोडमध्ये, नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक; काय असेल मोठा निर्णय?
3
आजचे राशीभविष्य, १० जून २०२४ : नोकरीत आर्थिक लाभ होईल, मान - सन्मान वाढेल
4
भारताचा रोमांचक विजय! सामन्यात झाले असे ५ रेकॉड्स, ज्यामुळे पाकिस्तानची झाली 'बोलती बंद'
5
सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; Opening Bell मध्ये Power Grid मध्ये तेजी, एनएमडीसी घसरला
6
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : भारताचा अविश्वसनीय विजय, पाकिस्तानच्या जबड्यातून सामना खेचून आणला; शेजाऱ्यांचे स्पर्धेतून पॅकअप?
7
सेकंदाचे ४ लाख! India Vs. Pakistan टी २० वर्ल्ड कप दरम्यान बक्कळ कमाई, टॉप स्पॉन्सर कोण?
8
विशेष लेख: स्थिर सरकार, मजबूत विरोधी पक्ष; पण-परंतु!
9
Narendra Modi Net Worth: ना शेअर्स, ना म्युचुअल फंड्स; ना कार आणि जमीन; तिसऱ्यांदा पीएम बनणाऱ्या मोदींची संपत्ती किती?
10
आमच्या नोकऱ्यांचे काय? दोन वर्षांपूर्वीच झाली ७५ हजार पदांच्या भरतीची घोषणा
11
कोकणने महायुतीला यश दिले; पण मंत्रिपदाने दिली हुलकावणी, विदर्भात फटका तरी दोघे झाले मंत्री
12
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातील हे आहेत सहा शिलेदार
13
२४ तासांत फाइल क्लीअर करा, दबावाला बळी पडू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या नव्या मंत्र्यांना सूचना
14
अनुभवी नेत्यांवर विश्वास; नव्या चेहऱ्यांनाही संधी, आगामी काळात निवडणूक असलेल्या राज्यांना प्रतिनिधित्व
15
लोकसभेत कोणत्या समाजाचे सर्वाधिक खासदार? एनडीए विरुद्ध इंडियाचा लेखाजोखा
16
ठाकरे राहतात तेथे मविआ पिछाडीवर, भाजप उमेदवाराला जास्त मते
17
Narendra Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन मंत्रिमंडळ तयार; पाहा संपूर्ण यादी, महाराष्ट्रातून कोणी घेतली शपथ?
18
मरिन ड्राइव्हवरून वरळी गाठा अवघ्या दहा मिनिटांत!, कोस्टल रोडची दुसरी मार्गिका मंगळवारपासून सुरू
19
भारताने घेतले ७२२ कोटींचे सोने, मे महिन्यात स्वित्झर्लंड, चीनकडून सर्वाधिक खरेदी
20
Kolhapur: टीम इंडियाचा पाकिस्तानवर थरारक विजय, कोल्हापुरात जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी   

बोंडअळीच्या मदतीत फुलंब्रीला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:53 AM

तालुक्यात ६१ हजार शेतकºयाचे ३१ हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी पिकाचे पंचनामे करून शासनाला पाठविले होते, पण यातील एकाही शेतकºयाला मदत मिळणार नसल्याचा खुलासा झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कफुलंब्री : तालुक्यात ६१ हजार शेतकºयाचे ३१ हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी पिकाचे पंचनामे करून शासनाला पाठविले होते, पण यातील एकाही शेतकºयाला मदत मिळणार नसल्याचा खुलासा झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.फुलंब्री तालुक्यात बोंडअळीमुळे कपाशीचे उत्पादन पन्नास टक्यांनी कमी झाल्याने लागवडीपासून कापूस वेचणीपर्यंत केलेला खर्चही निघाला नाही. कपाशी पिकावर पडलेल्या बोंडअळीने नुकसान झाल्यानंतर याची नैसर्गिक आपत्तीत गणना करून शेतकºयांना मदत मिळावी म्हणून ओरड झाली. शासनाने याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. सर्वत्र पंचनामे झाले पण नुकसानभरपाई देताना टक्केवारीची अट लावण्यात आली. नैसर्गिक आपत्तीखाली नुकसान झाले तर त्याची टक्केवारी ठरविणे योग्य नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.तालुक्यात कपाशी पिकाचे क्षेत्र ३१ हजार हेक्टर असून ६१ हजार शेतकºयांची संख्या आहे. कपाशी पिकावर मोठ्या बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होऊन शेतकºयांचे नुकसान झाले असताना फुलंब्री तालुक्यातील चार पैकी एकाही कृषी मंडळाचे अनुदानात नाव आलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील एकाही शेतकºयाला मदत मिळणार नाही.तालुक्यात यंदा बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाचे उत्पादन पन्नास टक्यांनी घटले आहे. यंदा ३१ हजार हेक्टर क्षेत्रात एक लाख ५५ हजार क्विंटल कापूस निघाला. गेल्या वर्षी प्रती एकर ९ ते १० क्विंटल कापूस निघाला होता, तो यंदा केवळ प्रती एकर ५ क्विंटल निघाला. यात शेतकºयाचा लागवडीसाठी लावलेला खर्चही निघाला नाही. याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.शासनाच्या निकषानुसार नुकसान २८ टक्केच४तालुक्यातील ३१ हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. त्या पंचनाम्यात ४० टक्यांपर्यंत नुकसान झाले आल्याचा अहवाल शासनाला पाठविला होता, पण शासनाने पिक विमा टप्प्याची तुलना करून बोंडअळीने केवळ २८ टक्केच क्षेत्र बाधित झाले असल्याचा निष्कर्ष काढला व यामुळे शेतकºयांना मदतीपासून वंचित ठेवले.