शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पाच महिलांची पावणेनऊ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 20:46 IST

औरंगाबाद : कंपनीत गुंतवणूक केल्यास मिळणाºया नफ्यात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून हैदराबादेतील हिरा ग्रुप कंपनीने शहरातील पाच महिलांना ८ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात कंपनीच्या मुख्य प्रवर्तक महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. नौहिरा शेख (रा. हैदराबाद) हिरा ग्रुप कंपनीची सीईओ तथा मुख्य प्रवर्तक संशयित आरोपीचे नाव आहे.

औरंगाबाद : कंपनीत गुंतवणूक केल्यास मिळणाºया नफ्यात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून हैदराबादेतील हिरा ग्रुप कंपनीने शहरातील पाच महिलांना ८ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात कंपनीच्या मुख्य प्रवर्तक महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. नौहिरा शेख (रा. हैदराबाद) हिरा ग्रुप कंपनीची सीईओ तथा मुख्य प्रवर्तक संशयित आरोपीचे नाव आहे.

कंपनीत पैसे गुंतविल्यास होणाºया नफ्यात भागीदारी देऊ आणि दरमहा बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल, असे आमिष दाखवून हैदराबादेतील हिरा ग्रुप कंपनीने औरंगाबाद शहरातील अनेकांना गुंतवणूक करायला लावली होती.

२१ नोव्हेंबर २०१३ ते २३ जुलै २०१८ या कालावधीत पानदरिबा येथील दुरेशहवर मुबशीर हुसेन (७५) यांनी २ लाख रुपये, निलोफर फातेमा काझी वहिदोद्दीन (रा. शहागंज) यांनी १ लाख १० हजार रुपये, सय्यद अब्दुल वहाब (रा.सादातनगर) यांनी १ लाख २५ हजार रुपये, सय्यद महेरूख फातेमा यांनी ४ लाख १० हजार रुपये तर असरत फातेमा यांनी ५० हजार रुपये, असे एकूण ८ लाख ८५ हजार रुपये हिरा ग्रुपमध्ये गुंतविले.

मात्र, कंपनीने करारानुसार नफ्याचा हिस्सा त्यांच्या बँक खात्यात जमा केला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी कंपनीला ई-मेल पाठवून त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली. त्यावेळी नौहिरा शेख यांनी ई- मेल द्वारे छायांकित प्रत देऊन तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, असे सांगितले. मात्र, कंपनीकडून तक्रारदारांना छदामही मिळाला नाही. त्यामुळे पाच महिलांनी सिटीचौक पोलीस ठाणे गाठून कंपनीच्या सीईओ नौहिरा शेख यांनी फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, पोलीस निरीक्षक दादासाहेब सिनगारे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद