औरंगाबाद : महापालिकेतील पाच वेगवेगळ्या विषय समित्यांची निवडणूक मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आली. वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवकांची सदस्य म्हणून विषय समित्यांवर वर्णी लावण्यात आली. मनपात या विषय समितीच्या सदस्यांना आणि सभापतींना कोणतेही अधिकार दिलेले नाहीत. कायद्याची औपचारिकता पार पाडण्यासाठी दरवर्षी पाच विषय समित्यांची घोषणा होते. या समितीमध्ये जाण्यास नगरसेवक नाखुश असतात.महिला बालकल्याण समितीमनीषा लोखंडे, शीतल गादगे, मीना गायके, जयश्री कुलकर्णी, अर्चना नीळकंठ, शेख नर्गीस सलीम, पठाण आसमा फिरदोस, शबनम बेगम, सत्यभामा शिंदे.आरोग्य समितीपवार माणिकराव आत्माराम, बन्सी जाधव, स्मिता घोगरे, पूनम बमणे, ज्योती नाडे, सय्यद मतीन, गंगाधर ढगे, खान अय्युब मोहंमद, राजू तनवाणी.शहर सुधार समितीआशा निकाळजे, मनोज गांगवे, सिद्धांत शिरसाट, शिवाजी दांडगे, विमल कांबळे, जमीर अहेमद कादरी, फेरोज खान, मुल्ला सलीमा बेगम, राहुल सोनवणे.शिक्षण समितीप्रेमलता दाभाडे, मनोज बल्लाळ, शिल्पा राणी वाडकर, राखी देसरडा, कमल नरोटे, खान सायरा बानो, खान नसरीन बेगम, सायली जमादार, शोभा बुरांडे.गलिच्छ वस्ती निर्मूलनसुभाष शेजवळ, ज्योती अभंग, सीमा चक्रनारायण कन्नुलाल, पुष्पा रोजतकर, सुरेखा खरात, सरिता बोर्डे, नसीब बी सांडू, अनिता साळवे, गोकुळसिंग मलके.
पाच विषय समित्यांची घोषणा
By admin | Updated: May 11, 2016 00:52 IST