शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सिल्लोड येथे अॅपेरिक्षा आणि दुचाकी अपघातात पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 19:33 IST

गंभीर जखमींवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत

सिल्लोड: प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपेरिक्षा आणि भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीचा बुधवारी दुपारी अपघात झाला. यात पाच प्रवासी जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तीन दिवसापूर्वीच माणिक नगर येथे भरधाव वाहने चालविल्यामुळे अपघात होऊन जीवित हानी झाली होती .

याबाबत अधिक माहिती अशी की, तांडाबाजार येथून एक अॅपेरिक्षा ( क्र. एम एच २० टी ३७९३ ) प्रवासी घेऊन सिल्लोडकडे जात होता. दरम्यान, भरधाव वेगाने औरंगाबादकडे जाणारी एक दुचाकी ( क्र. एम एच २० डी पी ३२४७)  आणि अॅपेरिक्षा धडक झाली. अपघातात रिक्षामधील  गुलाब सुलेमान शेख (५०), नजमा नवाज शेख (५०), रेश्मा गुलाब शेख (४०), मुबैस अजमत शेख (७) सर्व रा.तांडा बाजार ता.सिल्लोड आणि एक अनोळखी इसम जखमी झाले आहेत. यातील गुलाब शेख आणि अनोळखी इसमाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात पुढील उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी