शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

सिल्लोड येथे अॅपेरिक्षा आणि दुचाकी अपघातात पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 19:33 IST

गंभीर जखमींवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत

सिल्लोड: प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपेरिक्षा आणि भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीचा बुधवारी दुपारी अपघात झाला. यात पाच प्रवासी जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तीन दिवसापूर्वीच माणिक नगर येथे भरधाव वाहने चालविल्यामुळे अपघात होऊन जीवित हानी झाली होती .

याबाबत अधिक माहिती अशी की, तांडाबाजार येथून एक अॅपेरिक्षा ( क्र. एम एच २० टी ३७९३ ) प्रवासी घेऊन सिल्लोडकडे जात होता. दरम्यान, भरधाव वेगाने औरंगाबादकडे जाणारी एक दुचाकी ( क्र. एम एच २० डी पी ३२४७)  आणि अॅपेरिक्षा धडक झाली. अपघातात रिक्षामधील  गुलाब सुलेमान शेख (५०), नजमा नवाज शेख (५०), रेश्मा गुलाब शेख (४०), मुबैस अजमत शेख (७) सर्व रा.तांडा बाजार ता.सिल्लोड आणि एक अनोळखी इसम जखमी झाले आहेत. यातील गुलाब शेख आणि अनोळखी इसमाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात पुढील उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी