शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

माथेफिरूचा पाच जणांवर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:20 IST

एका माथेफिरू तरुणाने धारदार शस्त्राने पाच जणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री रांजणगाव येथे घडली.

वाळूज महानगर : एका माथेफिरू तरुणाने धारदार शस्त्राने पाच जणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री रांजणगाव येथे घडली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वैभव बालाजी बिराजदार (रा. शिवशंभू हौ.सो., बजाजनगर), असे हल्ला करणाऱ्या माथेफिरूचे नाव आहे.

वैभव बालाजी बिराजदार या माथेफिरूने रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रांजणगाव फाट्यालगत असलेल्या एटीएमजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या अनिल गवारे (२५, रा. कमळापूर फाटा रांजणगाव), नारायण दळवी, शंकर सराजे, शरद दळवी व गजानन कड यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यात अनिल गवारे याच्या पोटात, शरद दळवी याच्या दोन्ही हातावर तर गजानन कड याच्या पायावर घाव मारल्याने तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. यातील अनिल गवारे याची प्रकृती चिंताजनक आहे,

तसेच नारायण व शंकर हे दोघेही या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे हल्लेखोर बिराजदार हाही यात जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. हल्ल्याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळावरील विविध वस्तूंचे नमुने गोळा केले आहेत. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWalujवाळूज