शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

पाच दिवसानंतर झाली दोघा मित्रांची सुटका

By admin | Updated: May 16, 2016 23:44 IST

राजकुमार जोंधळे ल्ल लातूर झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेमुळे माणूस कसा गुन्हेगारीच्या विश्वात अडकतो, याचे उदाहरण म्हणून चेन्नईच्या अप्पू स्वामीच्या कारनाम्यावर नजर टाकल्यानंतर लक्षात येते.

राजकुमार जोंधळे ल्ल लातूरझटपट श्रीमंत होण्याच्या लालसेमुळे माणूस कसा गुन्हेगारीच्या विश्वात अडकतो, याचे उदाहरण म्हणून चेन्नईच्या अप्पू स्वामीच्या कारनाम्यावर नजर टाकल्यानंतर लक्षात येते. जवळच्या मित्रांचेच अपहरण अप्पूने केले. अप्पू स्वामी हा मुळचा चेन्नईतील रहिवासी. १५ वर्षापूर्वी बांधकाम कारागीर म्हणून लातुरात स्थायिक झाला. अधून-मधून तो आपल्या गावाकडे जात असे. गावाकडच्या मित्रांना भेटत असे. अप्पूलाही पैसा कमवायाचा मोह होता. झटपट श्रीमंत होण्यासाठी काय करता येईल, यासाठी तो कट रचत होता. शेवटी विश्वासातील सोहनलालच्या व्यावसायिक अर्थकारणावर त्याची नजर गेली. त्याने सोहनलालचेच अपहरण केले अन् सोहनलालच्या घरच्यांकडून ५० लाखांची खंडणी मागितली. अप्पूने सोहनलालला निलंग्यात बोलावून घेतले. दरम्यान, तिकडून सोहनलाल एकटा निघण्याऐवजी आपला मित्र सिसीकुमार एन गुरुस्वामी याला घेवून लातूरच्या दिशेने निघाला. निलंगा बसस्थानकावरच त्याला उरतण्यास सांगण्यास आले. अप्पूला वाटले सोहनलाल एकटाच आला असेल. त्यासाठी ११ मे रोजी सायंकाळी निलंगा बसस्थानक परिसरात कार घेवून अप्पु स्वामी त्याला घेण्यासाठी थांबला होता. रात्रीच्यावेळी निलंगा येथून सोहनलाल आणि त्याच्या मित्राला घेवून अप्पू निघाला. त्याच्यासोबत इतर सहा जण असल्याचे दिसून आले. त्यावेळी सोहनलाल मात्र घाबरला. काहीतरी काळेबेरे आहे, याचा संशय आला. सोहनलालला वाटले नव्हते. अप्पूहा एवढ्या खालच्या थराला जाईल. मात्र पैशासाठी हा सर्व कट अप्पूने आपल्या साथीदारासोबत रचला होता. दोघांनाही जबर मारहाण करुन या टोळीने त्यांना दिवसा डोळ््यावर पट्टी बांधून गाडीतून फिरवित असे. घरच्यांना बोलत असताना तो साऊंड आॅन करायचा...आणि ५० लाखांची मागणी करायाचा. दरम्यान, त्यांनी अप्पू स्वामीच्या संपर्कातील चेन्नई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या माहितीच्या आधारे त्यांनी अप्पू स्वामीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. हे पथक ११ मे पासून त्यांच्या मागावर होते. सोहनलाल व सिसीकुमार यांचे केले होते अपहरणचेन्नईतील ई.सी. आर. रोड कानतपूर येथे राहणाऱ्या सोहनलाल मंगाराम सिरवीचा सोने तारण ठेवण्याचा व्यवसाय आहे. तर सिसीकुमार हा सोहनलालचा मित्र आहे. या दोघांचे अपहरण ११ मे रोजी अप्पू स्वामी व त्याच्या टोळीने केले. सोहनलालच्या पैशावर डोळा ठेवून हे अपहरण करण्यात आले होते. पाचव्या दिवशी अपहरण नाट्याचे बिंग फुटले.अपहरण केल्यानंतर आई-वडील, पत्नी आणि छोट्या मुलांचे चेहरे मला दिसायचे...आपली यातून सुटका नाही, असेच वाटत होते. तो दिवसभर गाडीतच फिरवित होता. या सात जणांपैकी मला केवळ अप्पु स्वामीचीच ओळख होती़ मी रडूनच हे दिवस काढले, असे सोहनलाल म्हणाला.